डेंग्यूने शहराला घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच वैद्यकीय तांत्रिक त्रुटींमुळेदेखील रुग्ण संभ्रमित होऊ लागले आहेत. एकाच रुग्णाच्या रक्तनमुन्यांचे दोन परस्परविरोधी अहवाल येऊ लागल्यामुळे शहरातील डॉक्टरांवर नाहक संशय व्यक्त होत आहे. ...
डेंग्यूने अमरावती महानगराला मारलेल्या मगरमिठीची नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याअनुषंगाने ते गुरूवारी अमरावतीत काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतील. तत्पूर्वी, ते शहरातील काही रुग्णालयांना भेट देतील. ...
तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉ ...
पतीने धारदार शस्त्राने पत्नीच्या डोक्यावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना २१ आॅगस्टच्या मध्यरात्री पार्डी शिवारात घडली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ...
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव (ता. बाळापूर) येथील माजी सरपंच तथा भारिप-बमसं नेते आसिफ खान यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या हत्येचा प्लॉट मूर्तिजापूर शहर पोलीस आणि अकोला स्थानिक गुन्हे शाखेने शोधून काढला. दर्यापूर तालुक्यातील आमल ...
मेळघाटातील धारणी तालुक्यातील मौजा साद्राबाडी आणि झिल्पी परिसरातील भूकंपलहरीच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे अद्ययावत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभा ...
आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शनिवारी गाभा समितीची बैठक मुंबई येथे आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आली. राज्यात एकवीस हजार बालके तीव्र कुपोषित असल्याची शासकीय आकडेवारी आहे. ...
शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहे अथवा आश्रमशाळेत प्रवेश न मिळाल्यास त्यांच्या आहार, शैक्षणिक सुविधांसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना आरंभली आहे. ...