येथील जुन्या बायपासलगत असलेल्या आॅक्सिजन पार्कमध्ये एका वर्षांत २० फुटांपर्यंत वृक्षांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. जागतिक वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून या वृक्षांची सजावट आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनविभागाने पुढ ...
आपण सुखी आहोत काय, याऐवजी आपण किती जणांना सुखी करू शकतो व हाच खरा जीवनाचा आनंद आहे. याच कार्याने झपाटलेल्या धेयवेड्या युवकांनी मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या वस्त्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली. ...
भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी ...
यंदाच्या खरिपात १० आॅगस्टपासून पावसाची दडी असल्याने सोयाबीनसह मूग व उडीद पीक बाद झाले असताना सोमवारी जिल्हा प्रशासनाने नजरअंदाज ६५ पैसेवारी जाहीर केली. यानंतर सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार असली तरी यामध्ये जिल्ह्यातील पिकस्थितीचे वास्त ...
येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दर्शनी भागातील उद्यानातून रविवारी मध्यरात्री चंदन झाडाची कत्तल करण्यात आली. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना चंदन वृक्षाची चोरी झाली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी विभागीय आयु ...
डोळ्यात मिरचीपूड फेकून एका इसमास लूटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास राजापेठ बसस्थानकाबाहेर घडली. नागरिकांनी एका आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले असून, दोन आरोपी पसार झाले आहेत. ...
महापालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागातील आर्थिक अफरातफरीची तक्रार नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे. या विभागातील हा घोटाळा कोट्यवधी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, अशी भीती वजा शक्यता व्यक्त करीत नगरविकास खात्याने या प्रकरणाची सखोल चौक ...
विद्यापीठाने कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा गाजावाजा करीत विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पहिल्याच बॅचमधील विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाने घेतली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना रो ...
अमरावती ते बडनेरा मुख्य व वर्दळीच्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यालगतचे झुडुपे अवाजवी वाढल्याने अक्षरश: वाहन चालकांना भिडत आहे. या झुडपांमुळे बरेच अपघात घडत आहेत. या गंभीर बाबीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष वाहनचालकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त ह ...