मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. ...
पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तंूची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, मनसेसह इतर पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शहरात संमिश्र, ...
दर्यापूर आगारातील बसचालक एका पायाने बस चालवीत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने सोमवारच्या अंकातून लोकदरबारात मांडला होता. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार चालकाच्या कृत्याची गंभीर दखल घेत अमरावती राज्य परिवहन विभागीय प्रमुखांनी कठोर कारव ...
अमर सर्कशीतील प्राण्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील दखलीनंतर अत्याचारातून मुक्तता झाली. सर्व प्राण्यांना वर्धा येथील पीपल फॉर अॅनिमल यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्राणिप्रेमी संघटनांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. ...
नोटीस सदस्यांना मिळत नाही. तान्हापोळा सण असताना जिल्हा परिषदेची आमसभा बोलावल्याने अगोदरच सदस्य संप्तत होते. अशातच सभेच्या पटलावर ४१ पैकी नियोजनाचे ८ विषय न ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत सदस्यांनी गोंधळ घातला. या सर्व प्रकाराला सीईओंसह अन् ...
स्थानिक राजापेठ परिसरातील झेंडा चौकात वास्तव्यास असलेले आणि शिक्षकी पेशात असूनही उभे आयुष्य कविता, साहित्यास समर्पित करणारे तुळशीराम काजे (८६) यांचे रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक आणि कविमनाच्या हृदय ...
जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली. ...
अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या चिंचोली बुद्रुक व पवनी तालुक्यातील शेलारी या गावी यंदा पोळ््याच्या दिवशी दोन अनोखी आयोजने गावकऱ्यांनी अनुभवली. ...