सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर य ...
पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरल ...
रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाइल मोठ्या शिताफीने चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेत गाड्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या मुक्त संचाराकडे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने दुर्लक्ष चालविले ...
सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने ...
जिल्हा परिषदेतील भाजप गटनेता प्रवीण तायडे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याविषयीचे निवेदन पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना गुरुवारी देण्यात आले. ...
मागील काही दिवसापांसून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन छेडले. ...
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात बुधवारी ५.३० वाजताच्या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली. ...