जिल्ह्यातल्या नेरपिंगळाई येथील गुरू गंगाधर वीरशैव मठातील ऐतिहासिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. शके ८८५ अर्थात इ.स. ९६३ पासून १०५५ वर्षांची या गणेशोत्सवाची परंपरा आहे. ...
पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. तिवसा, भातकुली, अमरावती या तालुक्यांतच नव्हे, तर जिल्हाभरात सोयाबीनसह अन्य पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अशा स्थितीत शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागण ...
बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मू ...
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगलीच मोकळीक देण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. नातेवाईक कैद्यांशी भेटीगाठी घेऊन पैसा, खर्रा, गुटखा पुड्यांसह आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत दयार्पूर शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नाल्या बुजल्या होत्या. अतिक्रमण हटविल्यानंतर या नाल्या या जेसीबीच्या माध्यमातून मोकळा करण्यात आल्या ...
जिल्हा परिषद अध्यक्षांनी बोलाविलेल्या १४ सप्टेंबर बैठकीत मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले हे अनुउपस्थितीत राहिल्याने ही सोमवारी बोलविली होती.तसेच पत्रही वित्त अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, या दोन्ही बैठकीत ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अध्यक्षा ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्येत झालेली लक्षणीय घट आणि त्याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पाहता महापालिका शाळांच्या अस्तिवावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. गतवर्षीची पटसंख्या टिकवता न आल्याने अंबिकानगरातील हिंदी प्राथमिक शाळा समायोजित करण्याची नाम ...
दीड वर्षात ३० पेक्षा अधिक अपघातात पाच जणांचा बळी व ३० जण जखमी झाल्याची नोंद सेमाडोह नजीकच्या मोतीनाला पुलावर झाली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल केला जात आहे. ...
विदर्भाचा कॅलीफोर्निया म्हणून ओळख असलेला वरुड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. तसेच प्रकल्पातही पाणीसाठा नसल्याने सद्यस्थितीत पिकांची अवस्था बिकट झालेली आहेत. सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. ...