रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाइल मोठ्या शिताफीने चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेत गाड्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या मुक्त संचाराकडे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने दुर्लक्ष चालविले ...
सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या यशवंत पंचायतराज अभियानचा निकाल १० आॅक्टोबर रोजी जाहीर झाला. यात अमरावती जिल्हा परिषद राज्यात तृतीय, तर अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव पंचायत समितीने ...
जिल्हा परिषदेतील भाजप गटनेता प्रवीण तायडे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात दाखल झालेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घेण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. याविषयीचे निवेदन पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांना गुरुवारी देण्यात आले. ...
मागील काही दिवसापांसून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात मोदी व फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसने गुरुवारी आंदोलन छेडले. ...
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अंबानगरीत लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या अंबा-एकवीरादेवी मंदिरात बुधवारी ५.३० वाजताच्या मुहूर्तावर घटस्थापना करण्यात आली. ...
आतापर्यंत महापालिका, जिल्हा परिषद ग्रामीण यंत्रणा व नगर परिषद क्षेत्रातील एकूण २७६४ डेंग्यूरुग्णांचे रक्तजल नमुने शासकीय यंत्रणेने घेऊन ते तपासणीसाठी यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने ‘लोकमत ...
भातकुली रोडवरील सुकळी वनारसी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीचा बुधवारी सलग तिसरा दिवस होता. हा आगडोंब अद्याप थांबलेला नाही. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असलेल्या अग्निशमन दलाची मात्र पुरती दमछाक झाली आहे. ...