पोलीस स्मृतिदिनानिमित्त रविवारी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर सेवा कालावधीत शहीद झालेल्या वीरांना मानवंदना देण्यात आली. ४१६ पोलीस शहिदांचे स्मरण करून त्यांच्या नावाच्या यादीचे आदराने वाचन करण्यात आले. ...
गतवर्षी नाफेडद्वारा खरेदी करण्यात आलेल्या १,६०० शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे आठ दिवसांत तर खरेदी विक्री संघाचे प्रलंबित असलेले कमिशन व खर्चाचा निधी दोन आठवड्यांत मिळणार असल्याचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले. ...
शेतात चारा आणण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याने परिसरातील गावांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली आहे़ दात व पंजाने ८१ वेळा मारा करून वाघाने शेतकऱ्याला ठार केले. सदर शेतकऱ्याचा उजवा हात व मानेचा मागचा भाग फस्त केला. ...
राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट आलेली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या भूजल पातळी निर्देशांकानुसार (जीडब्लूडीआय) राज्यात २१७ तालुक्यांमध्ये भूजलाची सामान्य स्थिती असली तरी १३४ तालुक्यांमध ...