भजनांच्या माध्यमातून युवा पिढीत चारित्र्य व चरित्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रसंतांनी सुंदर भजनांना राष्ट्रभक्तीची जोड दिली व समाजात चैतन्य निर्माण केले, असे प्रतिपादन बबनराव सराडकर यांनी येथे केले. ...
दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे. ...
धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे. ...
तालुक्यातील अंबाडी येथे गावातील सांडपाणी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा परिसरात येत आहे. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने १३१ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेंतर्गत सर्व घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. ...
मजुरीचे काम आटोपून पायी घरी जाणाऱ्या एका कामागारास भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडावूनसमोर घडली. ...
बडनेरा येथील कृषी सेवा केंद्राच्या काऊन्टरमधून रोख चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. कपिल रमेश भाटी (२१), आशुतोष ऊर्फ आशू लखनलाल पातालवंशी (१९, दोन्ही रा. बेलपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ...
दोन दिवसांपूर्वी शेतक-याला ठार केल्यानंतर नरभक्षक वाघाने आणखी एका शेतमजुराची शिकार केली. या घटनेने धामणगाव तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाघाला जेरबंद करण्यात अपयश आलेल्या वनखात्याविरुद्ध मोठा रोष उफाळून आला आहे. ...
केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केल्याने राज्यात त्याची अंमलबजावणी होत आहे. राज्यात सात कोटी, तर पश्चिम विदर्भात १९.३९ लाख नागरिकांना सवलतीच्या दरात अन्न सुरक्षा मिळत आहे. ...