चांदूर रेल्वे ते पुलगाव रस्ते वाहतूक मार्गावर असलेल्या रेल्वे गेटजवळील रेल्वे मार्गाचा एक ट्रॅक तुटलेला आढळल्याने कर्तव्यावर असलेले रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत यांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे विभागाला कळवले होते. रेल्वेला आडवे होऊन त्यांनी रेल्वेगाड ...
धामणगाव रेल्वे व तिवसा तालुक्यात आठ दिवसांत दोन माणसे व पाच जनावरे ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी नव्हे, तर जनक्षोभ शांत करण्यासाठी शार्प शूटर्सचा बनाव करण्यात आल्याचे आता पुढे आले आहे. ...
पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. ...
नरभक्षक वाघाने गुरुवारी रात्री अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ पार करीत कालव्याच्या दिशेने तळेगाव ठाकूर शिवारात मुक्काम ठोकला. रात्रीच्याच सुमारास बेलसरे यांच्या शेतात त्याने गाईची शिकार केली. लोकवस्तीच्या अगदी जवळ वाघ होता. ...
भारत देशात सर्वात जास्त धर्म, भाषा, संप्रदाय, पंथ आहेत. ग्रामीण भागातील जनता दैव व प्रारब्ध यामध्येच गुंतलेले आहे. यासाठी राष्टÑसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार ग्रामीण जनतेच्या मनामनात न्यावा लागेल त्यावेळेस त्यांच्यातील प्रारब्धवाद कमी होईल, असे प ...
गत आठवड्यापासून धामणगाव तालुक्यातील मंगरूळ, अंजनसिंगी भागात धुमाकूळ घालून मानवसंहार करणाऱ्या वाघावर लक्ष ठेवण्यासाठी नव्याने ५० ट्रॅप कॅमेरे बसविले जातील, असा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. ...
महिन्यापासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे व वाढत्या तापमानामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. तूर, कपाशी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. केळी, संत्रा पिकांना भारनियमनाचा जबर फटका बसला असून, संत्रा पिकाला पुरेशी पाण्याची मात्रा मिळत नसल्याने ती गळून खाल ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातून नरभक्षक वाघ तिवसा तालुक्यात दाखल झाला आहे. तालुक्यातील रघुनाथपूर शिवारात त्याने वासराची शिकार केल्याचे गुरुवारी निदर्शनास आले, शिवाय अनकवाडी शिवारात वाघाचे पगमार्क आढळले आहेत. ...
नरभक्षक वाघाने मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथे दोन नागरिकांना ठार केल्यानंतर गुरुवारी पहाटे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर येथे एका वासराला ठार केले. नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. ...