शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. यावेळी ३७८ संशोधकांना आचार्य (पीएचडी), गुणवत्ता यादीत स्थान पटकाविणाऱ्यांना विद्याशाखानिहाय १०५ सुवर्ण, २२ रौप्यपदके, २४ रोख पारितोषिके तसेच ३९,७३० पदवी आणि ४० विद्यार् ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील पाचही जिल्ह्यांतील निवडणूक पूर्वतयारीचा तपशीलवार आढावा घेतला. ...
देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...
यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. ...
संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने १८ कोटी ४७ लाखांचा गाडगेबाबा समाधी मंदिर विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. ...
अवैध लाकूड वाहून नेणाºया तीन ट्रकला वनविभागाच्या फिरत्या पथकाने १९ डिसेंबर रोजी बडनेऱ्याच्या बस स्थानकासमोरून जाणाºया महामार्गावर पकडले. हा लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतिप्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, असे संकेत १३ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील चर्चेच्या वेळी मिळाले. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. राज्यात सर्व जिल्हा ...
शिवटेकडीवर विशिष्ट समुदाय व महापालिका कर्मचारी यांच्यात राडा झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर गर्दी पांगवताना पळापळ अन् एकच गोंधळ उडाला. यादरम्यान ...