मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार वनसंरक्षणार्थ मापदंड निर्धारित आहेत. मेळघाटात हे मापदंड दुर्लक्षित करण्यात आले आहेत. ...
दारिद्र्य, कुपोषण आणि मागास भागाचा शिक्का असलेल्या मेळघाटातील आदिवासीबहुल राहू या छोट्याशा गावातील गोकुल राघो येवले या युवकाने आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे. ...
धामणगाव रेल्वे तालुक्यात अल्प पाऊस, त्यातच लागणारा खर्च अधिक असल्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेत तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या घरी आजही पांढरे सोने पडून आहे. ...
धारणी तालुक्यात सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कपाशीला सर्वाधिक पसंती दर्शवली. परतीच्या पावसाने दगा दिल्याने आणि वातावरणात बदल झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट झाली आहे . ...
चांदूर बाजार तालुक्यात यंदा पावसाने सरासरी गाठली नसली तरी कापसाची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, अल्प उत्पादन व दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांच्या ‘अच्छे दिन’च्या आशा मावळल्या आहेत. ...
पांढरं सोनं असे अभिमानाने मिरवणाऱ्या कापसाने यंदा अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हाती कवड्या दिल्या आहेत. कुठे दोन, तर कुठे चार वेच्यातच शेतीची उलंगवाडी झाली. ...