तालुक्यातील काजळी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील शेतामध्ये ओलित करीत असताना शेतमजुराला वाघ दिसल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तीन दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे परिसरातील नागरिकांनी वाघाची चांगलीच धास्ती घेतली आहे. ...
नवसारी स्थित सुफीयान नगर क्रमांक २ मधील प्लास्टिक भंगाराच्या गोदामाला बुधवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला. विशेष म्हणजे, ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला २६ तासांपर्यंत परिश्रम घ्यावे लागले. ...
घुशीने पोखरल्यामुळे पुण्याच्या मुठा नदीवरील भरावाचा कालवा फुटला अन् हजारो संसार उघड्यावर आल्याची घटना २७ सप्टेंबर २०१८ ला घडली होती. अशीच परिस्थिती ऊर्र्ध्व वर्धाच्या उजवा मुख्य कालव्याबाबत झाली आहे. ...
गुरुकुंज मोझरी येथील वृद्धाश्रमात ४० पेक्षा अधिक वृद्ध आहेत. यांसह जिल्ह्यात एकूण आठ वृद्धाश्रम आहेत. पोटच्या गोळ्याने नाकारल्याने अनेकांची रवानगी तेथे झाली आहे. ते आश्रमात अखेरचा घटका मोजत आहेत. ...
अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात आंघोळ करण्यासाठी गेलेला 14 वर्षीय मुलगा वाहून गेला. कालव्याच्या अती वेगानं वाहणाऱ्या पाण्यात बालक वाहून गेलेल्या या मुलाचा तब्बल 24 तासांनंतर मृतदेह सापडला आहे. ...
शहराच्या मध्यवस्तीत थाटण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानांमुळे ‘बारूद बॉम्ब’चा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्यवस्तीत फटाका व्यवसाय करणाऱ्यांना परवानगी कशी, विस्फोटक विभाग व पोलीस का दुर्लक्ष करीत आहे, हा प्रश्न यानिमित्ताने ...
शेतकऱ्यांवर बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची धुरा असताना दृष्काळाची झळ सोन्याच्या व्यवसायालाही बसली आहे. पंधरा दिवसांपासून सराफा बाजारात अवकळा पसरली होती, केवळ धनतेरसने सोन्याच्या व्यवसायाला उजाळा मिळाल्याने सुवर्णकारांची आशा पल्लवीत झाली. ...
पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत घटांग परिक्षेत्रातील बिहाली बीटमध्ये प्रचंड वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वनविभागाने मंगळवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना अचलपूर येथील न्यायालयात हजर केले असता, ८ नोव्हेंबरपर्यंत त्यांना वनकोठडी स ...
श्रीरामाने रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येत परत येताना त्यांच्या वाटेवर लोकांनी लावलेले दिवे, गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी प्रज्ज्वलित केलेले लाखो दिवे; अशी विविध पुरातन इतिहासाची साक्ष असलेल्या दिवाळी सणाच्या दिवशी लक्ष्मी, कुब ...
यंदाच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे परिणाम आता जानवायला लागले आहेत. गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे पाणीस्त्रोत आटू लागल्याने ८५० गावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. ...