कुठल्याही मुद्यावर चर्चा न करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करीत आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी ‘भगोड्या पालकमंत्र्यांचा निषेध असो’, असे नारे देत रविवारी नियोजन भवन दणाणून सोडले. ...
नूतन वर्ष स्वागताचा जल्लोषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. चौकाचौकांत फिक्स पाईन्ट लावून पोलीस जल्लोष करणाऱ्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. टवाळखोर मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे. ...
क्षुल्लक कारणावरून एका स्कूल व्हॅनचालकास दारुड्या पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथे शनिवारी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. सदर दारुड्या पोलिसावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घे ...
कोणत्याही मुद्यावर चर्चा न करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करीत आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप यांनी ‘भगोडा’ पालकमंत्र्यांचा निषेध असो, असे नारे देत नियोजन भवन दणाणून सोडले. ...
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेला वरूड तालुका अत्यल्प पर्जन्यमानामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा फटका संत्राबागांना व परिणामी शेतकऱ्यांना बसणार आहे. ...
यावर्षी मान्सूनने फिरविलेली पाठ व वाढत्या टंचाई परिस्थितीमुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचा दृष्काळ जाहीर केला आहे. टंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना कराव्यात, यात कुचराई नकोच, अशी ताकीद जल ...
प्राप्त परिस्थितीला वश न जाता, शेतीचे व मातीचे रक्षण करण्याची प्रेरणा शिवरायांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना दिली, असे प्रतिपादन शिवव्याख्याते नितीन बानुगुडे यांनी केले. ...
येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पहाटे भ्रमंती आणि निसर्गाच्या सान्निध्यात शुद्ध वातावरणाचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेशास मनाई केली आहे.. कारण तलाव परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे ट्रॅप कॅमेºयात कैद झाले आहे. शुक्रवारी वनविभागाने लावले ...