विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही. ...
राज्यात एकूण २ कोटी ४५ लाख विद्युत ग्राहक आहेत. हे राज्य यापूर्वीच भारनियमनमुक्त जाहीर करण्यात आले. आता ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट राहील. विजेचे दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याकरिता तिन्ही कंपन्या कामाला लागल्य ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी गुरुवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी आदरांजली अर्पण केली. ...
२०४१ पर्यंतच्या शहर विकास प्रारूपात संबंधित सेक्टरच्या गरजेनुसार आरक्षण टाकल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तथापि, पूर्वीचे आरक्षण ९.६५ टक्केच विकसित करण्यात आले. यामध्ये बिल्डरांनीच यंत्रणेला मॅनेज करून शहर भकास केल्याचा आरोप होत आहे. नव्या प्रारूपा ...
नवनीत रवि राणा यांच्या तक्रारीनुसार खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले अॅट्रॉसिटी, विनयभंग आणि जिवे मारण्याच्या कलमांचे गुन्हे पोलिसांनी परस्पर खारीज करण्याच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेल्या पुनर्निरीक्षण याचिकेवर बुधवारी जिल्हा ...
यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यात प्रश्नपत्रिकेच्या कृती पत्रिकेवर भर देण्यात आला आहे. यामुळे येथे दहावी लेखी परीक्षेला इंग्रजी व गणित या विषयांची बहुसंच प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. इंग्रजी व गणित विषयासाठी आता एकच प्रश ...
कायदा हा सर्वांसाठी आणि त्याच्यासमोर सर्व जण समान आहेत. मात्र, त्या कायद्याचा सर्वांनी आवश्यकतेच्या वेळी सदुपयोग घेतला पाहिजे, असे मोलाचे मार्गदर्शन तिवसा येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एन. गिरवलकर यांनी गुरुवारी केले. ...
शहरात विविध मोबाईल कंपन्यांद्वारा अनेक ठिकाणी अवैध टॉवरची उभारणी करण्यात आली. अनेक ठिकाणी नियमबाह्यरीत्या खोदकाम करण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याची गंभीर दखल घेऊन ही नियमबाह्य कामे त्वरित थांबविण्याची मागणी युवा स्वाभिमानद्वा ...