मेळघाटात एक नव्हे तर अनेक वाघांची शिकार केल्या गेली असून, यात वाघासह बिबट्यांचाही समावेश आहे. या शिकारी २०१३-१४ पासून घडत आल्या असल्या तरी अगदी काही दिवसांपूर्वीही वाघ मारले गेले आहेत. ...
खिळा आणि बिंदीवर मेळघाटातील सागवान देशभर ओळखल्या जाते. बिंदी आणि खिळा यांनी मेळघाटातील सागवानला ओळख दिली असून, आॅनलाइन लिलावात त्याला महत्त्व प्राप्त आहे. यातून कोट्यवधीचा राजस्व शासनाला मिळत आहे. ...
प्रत्येक विभागाचे कामकाज, पत्रव्यवहार हा मराठी या राजभाषेतूनच असावा, हे राज्य शासनाने अनिवार्य केले आहे. मात्र, त्याउलट महापालिकेचा कारभार आहे. शहर विकासाचे १६३ पानांचे नवे प्रारूप नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आले असले तरी ते चक्क इंग्रजीत तयार क ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : कल्याणनगर चौक ते यशोदानगर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याकरीता ... ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अमरावती जिल्ह्यात वाहने पुरवण्याबाबत ई-निविदा सन २०१६-१७ मध्ये काढण्यात आली. हीच ई-निविदा सन २०१८ साठी लागू करण्यात आली. ...
तालुक्यात नगदी पीक म्हणून एका दशकापासून मिरचीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. नव्या तंत्रज्ञानाने उत्पादन वाढले असले तरी बाजारपेठ पारंपरिक आणि खरेदीदार मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. हिरवी मिरची कवडीमोल विकली जात असून, शेतक ...
धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गु ...