संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश क्षमतेनुसार ३४५० जागा रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेषत: अभियांत्रिकीच्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याचे व ...
दिवाळी उत्सव घरी आप्तस्वकीयांसह साजरा केल्यानंतर पुणे-मुंबईकडे कामाला असलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी कर्तव्यावर रुजू व्हावयाचे असल्याने अमरावतीतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. ...
अचलपूर जिल्हा निर्मितीची मागणी गत तीन वर्षांपासून शासनदरबारी कागदावर फिरत आहे. लोकप्रतिनिधींच्या या महत्त्वपूर्ण मागणीकडे राज्य शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. राज्य विधिमंडळाचे नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात अचलपूर जिल्हा निर्मितीबा ...
उत्तुंग पाषाण भिंतीआड न्यायालयाच्या आदेशाने विविध गुन्ह्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या कैदी बांधवांना मुला-बाळांची भेट होताच गहिवरून आले. काही क्षणातच कैद्यांना हातून झालेल्या कृत्याची जाणीवदेखील झाली. निमित्त होते येथील मध्यवर्ती कारागृहात गळ ...
मेळघाटच्या जंगलातील सागवानची तस्करी करणारे दोन्ही तस्कर दुसऱ्यांदा नोटीस बजावूनसुद्धा रविवारी वनाधिकाऱ्यांपुढे हजर झाले नाहीत. दरम्यान, ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीनला दीड वर्षांत चारवेळा अवैधरीत्या सागवान नेताना पकडण्यात आले. ...
कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील नद्या फारशा प्रवाहीत नाहीत. त्यामध्ये गावागावांतील सांडपाणी सोडण्यात येते. पात्रातही मोठ्या प्रमाणावर चिला, जलपर्णी व शेवाळाचा थर साचल्याने प्रवाह दिसेनासा झाला आहे. पात्रात बेशरम वाढल्याने पाणी विषाक्त झाले आहे. त्याम ...
अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना अचानक एखादी प्रकाशरेखा आकाशात लखलखताना दिसते अन् क्षणात गायब होते. हा उल्का वर्षावाचा प्रकार आहे. १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान सिंह तारकासमूहात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. हा उल्का वर्षाव अवलोकण्याची ...
ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण ठिकठिकाणी फुटले आहे. कालव्यासह लघुकालव्यांत गाळ साचला अन् झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे कुठे पाणी ओसंडून वाहते, तर कुठे प्रवाहच खोळबंतो. त्यामुळे सिंचन दुरापास्त झाले आहे. ...