अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वैशालीचा विवाह येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. चेंबूर येथे कचऱ्यात टाकलेल्या या मूकबधिर मुलीचा २३ वर्षे सांभाळ केल्यानंतर आता हा काळजाचा तुकडा शंकरबाबांपासून लग्नानंतर दुरावणार आहे. तिचे कन्यादान ख ...
मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालक ...
शहरातील १८ प्रभागांमध्ये स्वच्छता कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया पार पडली. यामध्ये ‘लोवेस्ट वन’ऐवजी अन्य कंत्राटदारांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. या प्रक्रियेमध्ये कटी पद्धतीने घोळ झाला, याचा पाढाच उपस्थित नगरसेवकांनी पालकमंत्र्यासमक्ष शुक्रवारी व ...
शहरासह तालुक्यातील १३३ गावांना रुग्णसेवा पुरविणारे येथील उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. ना पुरेसे मनुष्यबळ, ना साधनसामग्री; अशा अडचणीमुळे रुग्णसेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयालाच उत्तम आरोग्यसेवेचा बूस्टर डोस देण्याची व ...
शहरालगतच असलेल्या जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पाला १६ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वापाच वाजता आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. आग विझविण्यासाठी तब्बल सहा बंब लागलेत. मात्र, या घटनेची माहिती पाच तासांनंतर पोलीस ठाण्यात देण्यात आली. यामुळे आ ...
गांजा, दारू, गुटखा, वरली मटका, चोऱ्या, हाणामारी, लुटपाट, दरोडे, हत्या आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा बुधवारचा प्रकार शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरविणारा ठरला आहे. अलीकडच्या घटनांवरून येथे आता गँगवार जन्म घेत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
महापालिका हद्दतीतील सेंट्रल जेल रोड ते हायवे पुलापर्यंत चांदूर रेल्वे मार्गावरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने अपघातासह इतर धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. ...
सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्य ...
स्थानिक पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री काहींना ताब्यात घेतल्याने शुक्रवारचा नियोजित बंद व्यापाऱ्यांनी मागे घेतला आहे. बुधवारी तीन व्यापाऱ्यांवर चाकू व दगडाने हल्ला व प्रतिष्ठानांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारपासून शहरातील बाजारपे ...