धोबी (परीट) समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता डॉ. डी.एम. भांडे समितीचा अहवाल राज्याच्या शिफारशींसह केंद्र शासनाला पाठविण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र धोबी (परीट) समाज आरक्षण समन्वय समितीने जिल्हा कचेरीसमोर लोकप्रतिनिधीं ...
रोजगाराची वानवा असताना स्वयंरोजगारासाठी पुढे आलेल्या युवकांना स्थानिक एमआडीसी प्रशासनाकडून संधी हिरावण्यात आली आहे. भूखंड आरक्षित असल्याने उद्योग कुठे उभारणार, असा या तरुणांचा आक्रोश आहे. याशिवाय उद्योग स्थापित न झाल्याने एमआयडीसी ओस पडली आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नवाढीसाठी विभागातील सर्व लोकप्रतिनिधींद्वारा पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष निधी पांडे यांच्याकडे सूचना करण्यात आल्या. सोमवारी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सर्व लोकप्रतिनिधी कमाली ...
शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत गेल्या साडेतीनशे दिवसांत विविध गुन्ह्यांबद्दल तब्बल ६ हजार ७३७ एफआयआर नोंदविले गेले. यामध्ये ३ हजार २३१ पैकी २ हजार ३२७ गंभीर गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले. यावरून गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळू ...
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाले. २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते. ...
मेळघाटात अवघ्या सहा महिन्यांत पाच वाघांची शिकार झाली असून, या शिकारी २०१७-१८ मधील आहेत. या सर्व शिकारी पूर्व मेळघाट वनविभागांतर्गत बफर क्षेत्रात घडल्या आहेत, तर एका वाघाची शिकार मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत कोअर क्षेत्रात २०१३ मध्ये घडली आहे ...
शकुंतला वाफेच्या इंजिनवर चालायची. अचलपूर रेल्वे स्थानकावर आली की परिसरातील सर्व नागरिक बकेट घेऊन तिथे धावायचे. थंडीच्या दिवसांत शकुंतलेच्या डब्यातून गरम पाणी नागरिक घेऊन जात होते आणि त्याने अंघोळ करायचे. ...
बडनेरा रेल्वे स्थानकावर विकस्ळीत वाहतूक व्यवस्थेला ऑटो चालक कारणीभूत असल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी रविवारी रात्री १२ वाजेनंतर ते सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यास ऑटोचालकांनी तीव्र विरोध दर्शवून आरपीएफसोबत वाद घातला. द ...