यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जून २०१९ अखेरपर्यंत ४६५ गावांत संभाव्य पाणीटंचाई राहणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला. जिल्हा परिषदेने याच कालावधीत १०३६ ...
महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील विकासकामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंंतर्गत २१५ कोटी रुपयांचा आराखडा आ. अनिल बोंडे यांनी प्रस्तावित केला आहे. देशभरातून येणारे महंत व भाविकांना या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध होणार आ ...
परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे ...
खारपाणपट्ट््याचा कायापालट करण्यासाठी शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोखरा) अकृषक कामामधून कृषी सहाय्यकांनी अंग काढले आहे. तांत्रिक कामे नकोच यासाठी बंड पुकारल्याने तुर्तास ‘पोखरा’ची कामे रखडली. पर्यायी ...
गोवंशाच्या मांसाच्या विदेशात होणाऱ्या तस्करीचे अमरावती हे मुख्य केंद्र असल्याच्या निष्कर्षाप्रत बडनेरा पोलिसांचा तपास आला आहे. गोवंशाचे तब्बल ११ हजार किलो मांस प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. राज्यात गोवंश मांसविक्रीला बंदी ...
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने बसविण्यासंदर्भात श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीची सभा महापालिकेच्या सभागृहात सोमवारी पार पडली. वास्तुविशारदांनी यावेळी पुतळ्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर समितीने शिवटेकडी गाठून स्थळपाहणी केली. ...
राफेल विमान खरेदीत ४१ हजार २०५ कोटींवर दरोडा सत्ताधारी भाजपने घातला. काँग्रेसने यावर वारंवार संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ची मागणी केली. मात्र, मोदी सरकार ते फेटाळत आहे. आता या घोटाळ्याचा निकाल देशातील जनताच लावेल, असे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे ...
मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफ ...
मोर्शी येथील तत्कालीन एसडीओंद्वारा १ जुलै २०१० रोजी नियमबाह्य आदेशाद्वारे भूदान जमिनीच्या विक्रीची परवानगी दिली. यामध्ये भूदान यज्ञ अधिनियमाचे उल्लंघन झाल्याने हा आदेश रद्द करावा, अशी मागणी विदर्भ भूदान - ग्रामदान सहयोग समितीद्वारा जिल्हाधिकारी ओमप्र ...
अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वीटभट्ट्यांचा धूर अन् धुळीने शहरवासीय तर त्रस्तच आहेच. पण, कोंडेश्वर जंगलदेखील भकास केल्याचे वास्तव आहे. एकीकडे शासन वनस्पतींच्या संवर्धनावर कोट्यवधी रुपए खर्च करीत असताना स्थानिक प्रशासनच त्याला फाटा देत असल्याचे ज्वलं ...