साईनगर स्थित साईकृपा कॉलनीत रविवारी सायंकाळी ७ वाजता झालेल्या गॅस सिलिंडरच्या भडक्याने प्रंचड खळबळ उडाली. या आगीनंतर भडकलेला सिलिंडर उचलून बाहेर फेकताना घरमालक प्रवीण पांडूरंग बनकर (रा.साईकृपा कॉलनी) यांचा हात भाजल्या गेला. अग्निशमन दलाने वेळीच पोहोच ...
खरीप-२०१८ मध्ये राज्यात तीव्र व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ जाहीर १५१ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी ७१०३.७९ कोटींच्या मदतनिधीस शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात किंवा एकाच ठाण्यात चार वर्षे पूर्ण झाले, त्यांच्या नावाची निवडणूक आयोगाने यादी मागवली आहे. ...
जीवनसत्व ‘क’ चा मनुष्याच्या शरीरात पुरवठा झाल्यास कर्करोग, त्वचारोग व रक्ताक्षय अशा जीवघेणी आजारापासून मुक्ती मिळेल, असा शोधनिबंध ठाणे जिल्ह्यातील सहायक प्राध्यापक शरद महाजन यांनी सादर केला आहे. ...
आरोग्याच्या सुविधा व योजनांचा खरा लाभ सामान्य व गरिब नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उपचाराअभावी गरिब नागरिक मोठमोठया आजाराला बळी पडत असतात. सामान्य व गरिब माणसासाठी राज्य व केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. शासकीय रुग्णालयामधून या ...
कौंडण्यपूर येथील वर्धा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातादरम्यान आईसह फेकल्या गेलेल्या स्वराजचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने शक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नदीपात्राबाहेर काढण्यात आला. मृतदेह नदीपात्राच्या तळाशी रुतलेल्या लाकडी पाटामध्ये अडकला होता. ...
स्थानिक खरकाडीपुरा येथील एकवीरा देवीच्या प्रांगणात असलेल्या १०८ वर्षांपूर्वीचा विजयस्तंभ जमीनदोस्त करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी येथे स्वातंत्र्य व प्रजासत्ताकदिनी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येत होते. त्या परंपरेचे जतन करून विजयस्तंभाची नव्याने ...
वाचक शाखेत प्रशंसनीय व उत्कृष्ट सेवा देणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नत्थुजी वरुडकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित झाले आहे. त्यानिमित्ताने शुक्रवारी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या हस्ते वरुडकर यांचा सत्कार करण्यात आला. ...