काँग्रेसनगर मार्गावर तक्षशिला महाविद्यालयाजवळ रविवारी रात्री ११ वाजता तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या पाच जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली. सतीश अशोक सोनोने (२३), गजानन समाधान मेश्राम (२१), विक्की पुरूषोत्तम मोरे (२३ तिन्ही रा. वडरपुरा) ...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेला अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. आयुक्तांच्या क ...
नागपूर महामार्गालगतच्या पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडून तोकड्या भावात खरेदी केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सोमवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या दिला. मात्र, शेतकरी आल्या ...
पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जसापूर ग्रामपंचायतीने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकासह दहा लाख रूपयांचे बक्षीस मिळविले. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते जसापूरच्या सरपंच आणि सचिवांना ...
अमरावती पंचायत समितीच्यावतीने तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत सावर्डी ग्रामपंचायत ने सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांकांसह दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळविल्याबद्दल प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सरपंच आणि सचिव ...
जिल्हा परिषदेला विकासकामे, योजना आणि वेतनासाठी आर्थिक वर्षात शासनाकडून निधी प्राप्त होतो. जिल्हा परिषदेने मागील सप्टेंबर महिन्यात जिल्हा बँकेतील १०० कोटींची ठेवी काढून त्या राष्ट्रीयीकृत बँकेत ९१ दिवसांसाठी एसबीआय बँकेत ठेवल्या होत्या. परंतु आता या ठ ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षांच्या इतिहासाच्या पुस्तकात घटक क्रमांक ४ मध्ये देशभक्त क्रांतिकारकांच्या चळवळीचा ‘दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ...
गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर पाच तालुक्यांसाठी २६९.६५ कोटींच्या मदतनिधीला शासनाने शुक्रवारी प्रशासकीय मान्यता दिली. यामध्ये जिल्ह्यातील कमी पैसेवारीचा धारणी वगळता आठ तालुक्यांतील १०२० गावांसह दुष्काळसदृश स्थिती जाहीर १५ महसूल मंडळांना डा ...
विदर्भातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यापूर हे अमरावती- आर्वी राज्यमार्गावर असून, वर्धा जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. येथून वर्धा नदी वाहते. या नदीवरील २५० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे कठडे जीर्ण झाले असून, ते अपघाताला निमंत्रण ...