शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार संजय बंड हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. ‘बघा, बघा कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा जयघोषांनी सच्चा शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला. ...
अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा नोव्हेंबर महिन्यापर्यंत अस्मानी व सुलतानी संकटामुळे १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास जवळ केला. दर सात तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
आदिवासीबहुल दुर्गम क्षेत्र असलेल्या मेळघाटात मोबाईलची रेंज पूर्णत: पोहोचली नसताना, तालुक्यातील आडनदी व गौलखेडा बाजार या दोन ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ झाल्या आहेत. आदिवासींना प्रशासनाच्या या कार्यतत्परतेने सर्व व्यवहार आॅनलाईन करता येणार आहे. ...
स्थानिक रेल्वेस्थानकावर एका १९ वर्षांच्या मुलाला २५ हजार व्होल्ट ओव्हरहेड विद्युत वाहिनीची सेल्फी काढण्याच्या नादात जबर धक्का बसला. यापूर्वीदेखील अशीच एक घटना घडली. अशा प्रकरणांमुळे बडनेरा रेल्वे स्थानक असुरक्षित असल्याचे प्रवाशांमध्ये बोलले जात आहे. ...
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत गुरुवारी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आ. वीरेंद्र जगताप यांनी आढावा बैठक घेतली. सार्वजनिक हिताच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. ...
शहराच्या आगामी २० वर्षांच्या विकास प्रारूपात २५ वर्षांपूर्वीचे ग्रीन झोन कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळेच नगर रचना विभागासह बिल्डरांची सांगड या प्रारूपात दिसून येते. ग्रीन झोन हटवून येलो झोन करायला पाहिजेत, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना घरे बांधण्या ...