भरमसाट कर लावण्यात धन्यता समजणारे विद्यमान सरकार आहे. लहान-मोठ्या उद्योग-व्यवसायांसाठी कुठलीच योजना यांच्याजवळ नाही आणि व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याशिवाय काहीच करीत नसल्याचे सत्य आहे. ...
रेल्वेत कॉलेज बॅगची तपासणी होत नाही. याचा नेमका फायदा घेत नवख्या युवकांकडून कॉलेज बॅगमधून दारू आणि गुटखा तस्करी चालविली आहे. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात बडनेरा येथून हा माल रेल्वेने जातो. सुरक्षा यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बिनधा ...
अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे. ...
राज्य शासनाने यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. तब्बल तीन महिन्यांपर्यंत ही मोहीम चालणार असून, यावेळी वृक्षलागवड मोहिमेचे ड्रोन शूटिंग, स्पॉट फोटोग्राफी केली जाणार आहे. ...
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे स्व. दादासाहेब ऊर्फ मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय परिपत्रकात शासनाला विसर पडला आहे. ...
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अमरावती येथे विद्यार्थ्या$ंना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तिवसा येथे युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. शिक्षणमंत्री तावडे यांना ‘बालीश’ संबोधून त्यांना नजीकच्या सुरवाडी ये ...
शहरातील भातकुली तहसीलचे कार्यालय भातकुली गावात स्थांनातरित होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थानांतरणास विरोध करणारी याचिका रद्द ठरविली असून, राज्य शासनाने १५ दिवसांच्या आत ‘नोटिफिकेशन’ काढून तहसील कार्यालय भातकुल ...
दक्षिण चीनच्या समुद्रातील ‘पाबूक’ हे वादळ कमजोर झाल्याने जिल्ह्यासह विदर्भात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. परिणामी दोन दिवसांपासून जिल्हा गारठला मंगळवारी पहाटे ६.५ अंश सेंटिगे्रड एवढा पारा घसरला. ...
नवनीत रवि राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या विलंबमाफी याचिकेवर मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सरकारी पक्ष, पोलीस प्रतिनिधी व बचाव पक्षांत युक्तिवाद झाला. ११ जानेवारीला यासंबंधी निर्णय होईल. ...