गुजरातला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषातून नेण्यात आलेल्या मेळघाटातील १५ मुलांना धारणी पोलिसांच्या सहकार्याने परत आणण्यात आले. बुधवारी ती आपआपल्या गावी परतली. ...
जिल्हा स्त्री रुग्णालयात एक दिवसाआड एक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वर्षअखेर आकडेवारीवरून उघड होत आहे. ३६० दिवसांत २३५ बाळांचे मृत्यू झाले असून, ६ मातामृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षातील मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत २७१ बालमृत्यू झाले होते, ...
गावाशेजारील जंगलाचे संरक्षण, संवर्धन आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी स्थापन झालेल्या संयुक्त वनव्यस्थापन केलेल्या समितीमार्फत विविध विकास कामांचे ऑडिट होणार आहे. ...
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी असणार आहे. ...
वाहतूक पोलिसांनी आतापर्यंतच्या ३६० दिवसांत नियम भंग करणाऱ्या तब्बल ३६ हजार ६५० वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय त्याच्याकडून ८१ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीतून अमरावतीकरांना नियमांचे भानच नसल्याचे ...
शहरात नव्याने लागलेल्या एलईडी दिव्यांखालीच अंधार असून, या न लागणाऱ्या दिव्यांसाठी संबंधित कंपनीकडून पाच लाख रुपयांची वसुली करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पारित करण्यात आला. ...
यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जून २०१९ अखेरपर्यंत ४६५ गावांत संभाव्य पाणीटंचाई राहणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला. जिल्हा परिषदेने याच कालावधीत १०३६ ...