गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. मात्र, अद्यापही शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीद्वारा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न व देहत्याग आंदोलन करण्यात आले. ...
खडीकरणासाठी २२ लाख रुपये मंजूर असतानाही त्या कामास प्रारंभ न झाल्याने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडले. ही व्यथा आहे, प्रभाग १ मधील गिरीजा विहार व रामनगरवासीयांची. सन २००८ पासून या भागात नागरीकरण वाढले; मात्र पायाभूत सुविधां ...
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थारुपी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्ष झाले आहे. राज्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या. ...
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते ...
शेतकऱ्यांना हिरवी मिरची उत्पादनातून समृद्धीची वाट दाखविणाऱ्या वरूड-मोर्शी भागात हे पीक शेतकऱ्यांना जेरीस आणत आहे. निर्यातबंदी, नवे तिखट वाण तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनांचा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अपेक्षित दर मिळत नसल्याने या पिकाचे पेरणीक् ...
खापरातून अंधाराच्या घरी सूर्य वाटणारे, स्वच्छतेचे महान पुजारी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन बाबांच्या समाधीस्थळी १४ ते २१ डिसेंबरपर्यंत करण्यात आले आहे. ...
महानुभावपंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर या गावात दोनशेच्या जवळपास तीर्थस्थान आहेत. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशातून येणारे लाखो भक्त रोज दर्शनासाठी येतात. त्यामुळे नरखेड पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा श्रीक्षेत्र रिद् ...
राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून पासचे वितरण करण्यात आले आहे. मोर्शी तालुक्यात २२६७ लाभार्थी आहेत. ...
मीटर रीडिंंग घेणाऱ्या खासगी संस्थांकडून घोळ समोर येत आहे. ममदापूर येथील एका जणाला ४६ युनिटचे देयक तब्बल ९५ हजार २४० रुपये आल्याने या अनागोंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) रवींद्र येवले यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. कॅफोंविरोधात गेल्या शुक्रवारी अध्यक्षांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. त्याची चौकशी सुरू असतानाच कॅफो येवले यांनीही ८ ...