अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे. ...
देशात अडीच ते तीन हजार वाघ असून, व्याघ्र प्रकल्पाबाहेर ३० ते ३५ टक्के वाघ आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष, शिकारी, अवयवांची तस्करी, व्याघ्रांचा संचार मार्ग आदी समस्यांविषयी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) चिंता व्यक्त केली आहे. ...
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवाचा अमानुष छळ चालविला असून, त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आदिवासी विकास परिषद व आ. रवि राणा यांनी दिला आहे. ...
अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्या ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरू असून, ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार ...
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष सुरक्षा विभागाची आढावा बैठक मंगळवारी स्थानिक आशियाना क्लब येथे पार पडली. विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची बैठकीला उपस्थिती होती. कृष्णप्रकाश हे व्हीआयपी सिक्युरिटीजचे विशेष पोलीस महान ...
मेळघाटातील आठ गावांचे पुनर्वसन करताना संबंधित अधिकाऱ्यांनी गैर आदिवासींनाच लाखो रुपयांचा लाभ दिल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांना करण्यात आली आहे पुण्या-मुंबईसह इंदूरच्या गैरआदिवासींचा यात समावेश असून, खºया लाभार्थी आदिवासींना तुटपुंजी अर्धवट मदत करण्यात ...
जिल्हाभरात मागील मे महिन्यापासून एईपीडीएस प्रणाली लागू केली आहे. रेशन दुकानदारांना शासकीय धान्य आॅनलाईन पद्धतीने वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय सोपस्कार केल्यानंतरही पॉस मशिनवर आरसी नंबर ओपन होत नाही. त्यामुळे अडचणी येत आहे ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये नवीन ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार केला असून, बृहत आराखड्यात ही बाब नमूद केली आहे. सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. ...