आदिवासींची शेतजमीन तापी प्रकल्पात जाऊ देणार नाही. आदिवासी बांधवांना भूमिहीन होऊ देणार नाही, केलपाणी व धारगड या गावांसह आठ गावांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तीन हजार आदिवाशींना वाऱ्यावर सोडले. अशा बेजबाबदार प्रशासनाला वठणीवर आणू, मेळघाटच्या विकासासाठ ...
रेवसा मार्गावरील श्री गुरू गजानन धाममध्ये संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता मुख्य सोहळ्याप्रसंगी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल. ...
शहरात पाच रुपयांच्या अघोषित नोटबंदीने अमरावतीकरांना संभ्रमात पाडले आहे. चलनातील पाच रुपयांच्या नोटा न स्वीकारणे हा फौजदारी गुन्हा ठरत असतानाही अमरावती शहरातील अनेक व्यापारी वर्ग मनमानी कारभार चालवून पाच रुपयांच्या नोटा घेत नसल्याचे आढळून आले आहे. त्य ...
दर्यापुरातील एका लॉजवर बस्तान ठोकून हात, चेहेरा व छायाचित्र बघून भविष्य कथन करण्याचा दावा करीत सामान्य नागरिकांना आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या भोंदू ज्योतिषाचा भंंडाफोड गुरुवारी अंनिस व संभाजी ब्रिगेडने केला होता. हा जोतिषी बनावट नावाने वावरत असल्याचे उघ ...
आकृतिबंध व कार्यालयातील रचना करताना राज्य संघटनेने दिलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार झाला नाही, असा आरोप संघटनेने केला. याचा विचार व्हावा व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग कर्मचारी ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी काही तांत्रिक अडचणींमुळे पुन्हा या परीक्षेला मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रशासनाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. आता १५ मार्चपर्यंत परीक्षेची डेडलाईन असेल, असे सूत्रांनी ...
अगोदरच नापिकी, दुष्काळ आणि उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. अशातच वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून त्रस्त असलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी वनविभागाचे कार्यालय गाठले. वनाधिकाऱ् ...
वयाच्या नवव्या वर्षी आलेल्या अपंगत्वाने जगणे कठीण होते. आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने महागडा खर्च अशक्यच. मात्र, महात्मा गांधी सेवा संघाच्या मदतीने कृत्रिम पाय मिळाल्याने आज सर्वसामान्य जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळाले, असे एका पायाने अपंग असलेल्या च ...