शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गकरिता आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्याअनुषंगाने अ ...
दोन दिवसांपासून तालुक्यात कडाक्याची थंडी असल्याने पानावर दवबिंदू गोठून पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये शेकडो हेक्टर जमिनीतील कपाशी, तूर, हरभरा, गहू तसेच रबी पिके करपली. यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हज ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. पहाटे भ्रमंतीवर जाणाऱ्यांनी तलाव परिसराचा मार्ग बंद केला असून, हल्ली गर्दी ओसरली आहे. मात्र, प्रशासनाने सुरक्षेच्या अनुषंगाने अतिरिक्त सुरक्षा तैनात केली आहे. ...
अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय चिखलदरा पंचायत समितीच्या बदललेल्या रुपाने आला आहे. भकास कार्यालयाचा आज पूर्णत: कायापालट झाला आहे. परिविक्षाधिन आएएस अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मिताली सेठ यांनी कर्मचाºयांच्या ...
दिसायला लांडोरसारखा ‘टर्की’ नावाचा पक्षी हजारोंच्या संख्येत थर्टीफर्स्टच्या मुहूर्तावर बडनेऱ्यात मोठ्या संख्येत विक्रीसाठी आणले आहेत. केरळमध्ये याची मोठ्या प्रमाणात पैदास होते. मात्र, हा पक्षी रोगीट असल्यास तेवढाच घातक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे ...
युवकांना रोजगार मिळवून देण्याकरिता परम संगणकाचे जनक पद्मश्री डॉ.विजय भटकर यांनी पुढाकार घ्यावा, यासंदर्भाचे साकडे घालत त्यांच्याशी जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी अमरावती येथे शुक्रवारी भेट घेवून त्यांच्या विविध विषयावर हितगुज केली. यावेळी म ...
कुठल्याही मुद्यावर चर्चा न करता डीपीसीची सभा गुंडाळल्याचा आरोप करीत आ. यशोमती ठाकूर व वीरेंद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी ‘भगोड्या पालकमंत्र्यांचा निषेध असो’, असे नारे देत रविवारी नियोजन भवन दणाणून सोडले. ...
नूतन वर्ष स्वागताचा जल्लोषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे. चौकाचौकांत फिक्स पाईन्ट लावून पोलीस जल्लोष करणाऱ्यांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. टवाळखोर मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर लवकरच ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु होत आहे़ यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील सरपंचांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सरकारनेही या योजनेची विशेष दखल घेतली आहे. ...