वडाळी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील आटलेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर वाढले आहेत. ...
राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्नवाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी बसचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
सायबर गुन्ह्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने जुने एटीएम डेबिट कार्ड बंद करून नवीन डेबिट कार्ड देण्याचा निर्णय विविध बँकांनी घेतला आहे. परंतु, जुने एटीएम डेबिट कार्ड बदलवून घेतल्यानंतरही ते हॉटलिस्टेड (बंद) होत अ ...
तालुक्यातील दिघी जहानपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी मटन पार्टीचा बेत आखून ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष केला. हा प्रकार लक्षात येताच पालकांनी गटशिक्षणाधिकाºयांकडे तक्रार दाखल केली आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिकेद्वारे करण्यात येत आहे. या अनुषंगाने नगरसेवकांद्वारे प्रमाणीकरून करून महापालिकेच्या पदरी १२५० गुण जमा झालेत. यामुळे अभियानाचे 'थ्री स्टार रँकींग'देखील मिळाले. याची पडताळ ...
पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान भटकंती करणाऱ्या मेंढपाळाच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या जामठी येथील शाळेचे रूपडे पालटले आहे. झोपडीत सुरू झालेल्या या शाळेच्या माध्यमातून अक्षरे गिरविण्यापासून कोसोदूर असलेल्या येथील चिमुकल्यांना शिक्षणाच्या मुख्य ...
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहि ...