पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून ...
भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घ ...
आ. अनिल बोंडे हे स्वत: सोफिया वीज प्रकल्पाचे दलाल आहेत. चोरी, दलाली हा त्यांचा मूळ पेशा आहे. त्यांनीच वारंवार ग्रामस्थांची फसवणूक केली, असा आरोप करीत युवक काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाकचेरीवर बोंडेंच्या पोस्टरला चपलांनी बदडून नंतर जाळला. त्यामुळे खोपडा ...
आईने स्वत:ची किडनी देऊन मुलाचे प्राण वाचविले. अमरावती येथील सुपर स्पेशालिटी (विभागीय संदर्भ सेवा) रुग्णालयात ही पाचवी यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली. या शस्त्रक्रियेमुळे परतवाडा येथील सुमित राजुलाल नंदवंशी(१७) याला जीवनदान मिळाले ...
लोणीचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना व त्यांनी बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांच्या आदेशाने विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे. ...
अमरावती विभागातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांकरिता ४९ हजार ६६४.३१ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता आहे. अद्यापही ३५ हजार ३८६.६५ हेक्टर भूसंपादन बाकी असल्याची माहिती वरिष्ठ अइभयंत्यांनी दिली. ...
लोणीचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना व त्यांनी बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे. ...
भातकुली तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या मणीबाई छगनलाल देसाई विद्यालयातील भिंत कोसळून एक विद्यार्थी ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. ...
वलगाव ग्राम पंचायत सरपंच अब्दुल करीम अब्दुल जलील यांच्या हत्याप्रकारणाची उच्चस्तरिय चौकशी करावी, या मागणीकरिता आ.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ...
नोटबंदी, जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे व शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे उद्योग व व्यापारी अडचणीत आले आहे. मात्र, शासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी केली. ...