खरिपाची अंतिम पैसेवारीत धारणी व्यतिरिक्त सर्वच तालुक्यांना न्याय देण्यात आला. मात्र, जाहीर १८०७ गावांपैकी १०७६ गावे ही यापूर्वीच दुष्काळ जाहीर केलेले तालुके व मंडळातील आहेत. याव्यतिरिक्त ७३१ गावांतदेखील खरिपाची दुष्काळस्थिती असल्याचे चित्र या पैसेवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी ट्रॅफिक सेन्स उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती सजगता निर्माण करणारी ... ...
किचकट व अवजड कामे करीत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूने बोथरा गावात शोककळा पसरली आहे. ...
अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही. ...
येथील सांस्कृतिक भवनानजीकच्या महापालिकेचे व्यापारी संकुलास मद्यशौकिनांनी दारूचा अड्डा बनविला आहे. रोज रात्री संकुलातील दुकाने बंद झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव आहे. या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, डिस्पोजेबल ग्लास याची ...
मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीपासून कर्मभूमीला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता जड व अवैध वाहतुकीच्या वजनाने खाचखळग्यांनी समृद्ध झाला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रसंतांच्या दोन्ही पावन स्थळांना भेटीस येणाºया गुरुदेवभ ...
सामाजिक वनीकरण विभागातील बारा वनक्षेत्रपालांना गणवेशाबाबत ताकीद देण्यात आली आहे. गणवेश परिधान न करता हे वनक्षेत्रपाल विभागीय कार्यालयातील बैठकीला आले होते. यावर त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. वनसंरक्षकांच्या दौऱ्याच्या अनुषंगानेही संबं ...