गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्याप ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत धारणी पंचायत समितीने विजयाची परंपरा कायम राखत यावषीर्देखील जनरल चॅम्पियनशिप शिल्ड पटकाविले. याशिवाय, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियनशिपचेदेखील ...
एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाºयालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाºया तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला. ...
यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असतांना किमान दहा टक्के थकबाकी ही शासकीय कार्यालये व संस्थाकडे आहे. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांना आता जप्तीनामा नोटीस बजावणे सुरू केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह, प ...
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्य ...
मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे. ...
राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकारी ते क्षेत् ...
तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली. ...
लगतच्या पेढी गावातील क्वार्टर भागातील रहिवासी श्यामराव हरिश्चंद्र सोळंके यांच्या घराला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत त्यांचे झोपडीवजा घर जळून खाक झाले. ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कुडामातीचे घर स्वाहा झाले. शुक् ...