पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. वरूड येथे आयोजित ...
तालुक्यातील भांबोरा गावात मारुती मंदिरालगतच्या ३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात हनुमान तसेच राम, लक्ष्मण, सीता एकत्र असलेली प्राचीन मूर्ती आढळून आल्या. ही घटना शनिवारी दुपारी उघड झाली. या मूर्तीच्या दर्शनासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिका ...
केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली ...
पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. ...
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जालना येथे या आठवड्यात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील पशुप्रदर्शनात परतवाडा येथील मदन नंदवंशी यांच्या दुधाळ म्हशीने तृतीय क्रमांक पटकावला. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी भारतीय प्रशासनिक सेवेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. यात अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून शैलेश नवल यांची पदस्थापना करण्यात आली आहे. ...
स्थानिक सायन्सकोर मैदानातील डम्पिंग हटले; मात्र खासगी प्रवासी वाहनांची अवैध पार्किंग ‘जैसे थे’ आहे. जिल्हा परिषदेने याबाबतही कारवाई करावी, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमध्ये उमटत आहेत. ...
भारीप-बहुजन महासंघद्वारा प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाने शुक्रवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धडक दिली. शासनाने लागू केलेले १३ पॉर्इंट रोस्टर बंद करून त्याऐवजी पूर्वीचे २०० पॉर्इंट रोस्टर सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रपती, पंतप ...