जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ...
केंद्र व राज्य शासनाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा मंगळवारी जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्ह ...
अमरावतीवरून परतवाडाकडे येणाऱ्या भरधाव कारने बोरगावपेठ नजीक रस्ता ओलांडून जात असलेल्या तीन वर्षीय दोन रोहींना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जोरदार धडक दिली. ...
स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या य ...
स्थानिक वालकट कंपाऊंड स्थित अग्निशमन विभागाच्या आवारात कित्येक वर्षांपासून सुरू असलेले गॅरेज अखेर महापालिकेच्या उपायुक्तांनी बंद केले. 'लोकमत'ने हा मुद्दा सोमवारी लोकदरबारात मांडला होता. ...
रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील कंटेनरने अंजनगावकडे जाणाऱ्या आॅटोरिक्षाला धडक दिल्याने आठ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास परतवाडा-अकोला मार्गाती ...
आदिवासी समाजाला संवैधानिक हक्क मिळालेले नाहीत, तर बोगस आदिवासी घुसखोरी करीत आहेत. ही घुसखोरी रोखण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या नेतृत्वात सोमवारी आदिवासी अधिकार महामोर्चा काढण्यात आला. ...
साईनगर प्रभागातील आॅक्सिजन पार्कचे गत महिन्यात झालेल्या भूमिपूजनातील श्रेयवादाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या राजकीय वादातून सोमवारी दुपारी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने महापालिका आयुक्तांच्या कक्षाच्या दाराला काळे फासण्याचा प्रकार घडला. याची तक्रार ...
इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर हॉटेलसमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला (जीप) आग लागली. शनिवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत ते वाहन खाक झाले. अग्निशमनच्या पथकाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीबाबत संश ...