भूजल पुनर्भरण होण्याच्या काळात पावसात खंड राहिल्याने पाण्याच उपसा झाला. परिणामी जिल्ह्यातील पाण्याची पातळी मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा १८ फुटांपर्यंत घटली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात सर्वाधिक ५.९८ मीटरने भूजलात घट झाली. ...
तालुक्यातील बऱ्हाणपूर-बेलोरा मार्गाने ३०० गोवंश शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पायी नेण्यात येत होते. याची माहिती बजरंग दल कार्यकर्त्यांकरवी पोलिसांना देण्यात आली. जनावरांची चौकशी केल्यानंतर रविवारी ती जनावरे सोडून देण्यात आली. ...
ग्लोबल वातावरण आणि वाढत्या प्रदूषणाने पक्षी, वन्यजिवांची संख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथील सोसायटी फॉर वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंटच्या पुढाकाराने शनिवारी पक्षिनिरीक्षण पार पडले. यात बुलबुल, रूफर ट्रीपाय, शूबग, हरियल, कोयल, हळ ...
यंदा लग्नप्रसंग, शाळा-महाविद्यालयांना सुट्या, पर्यटनस्थळी मौजमजा करण्याचे बेत अनेक जण आखत असले तरी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण १५ मार्चपासून हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर ‘नो रूम’ फलक झळकत आहे. ...
गतवर्षीच्या बाधित खरिपामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या पाच तालुक्यासाठी एकूण २६९.६५ कोटी मागणीच्या तुलनेत शासनाने ११०.४४ कोटींच्या मदतनिधीस शासनाने २५ जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली व पहिल्या टप्प्याचे ५५.२२ कोटी उपलब्ध केले. त्याचे वाटप पूर्ण होण्याप ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा स्पर्धेत धारणी पंचायत समितीने विजयाची परंपरा कायम राखत यावषीर्देखील जनरल चॅम्पियनशिप शिल्ड पटकाविले. याशिवाय, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे चॅम्पियनशिपचेदेखील ...
एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाºयालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाºया तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला. ...
यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असतांना किमान दहा टक्के थकबाकी ही शासकीय कार्यालये व संस्थाकडे आहे. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांना आता जप्तीनामा नोटीस बजावणे सुरू केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह, प ...
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्य ...
मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे. ...