अजय लहानेंसारखा अधिकारी गरिबांच्या डोळ्यांत अश्रू आणतो त्यावेळी गरीब जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी प्रशासन अधिकाऱ्यासाठी एकत्र येतात. गरिबांना, अडल्या-नडल्यांना अद्वातद्वा बोलणाऱ्या अजय लहाने यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आम्हासारख्या ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरू झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी जिल्हाभरातून सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरू असून, ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार ...
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष सुरक्षा विभागाची आढावा बैठक मंगळवारी स्थानिक आशियाना क्लब येथे पार पडली. विशेष सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची बैठकीला उपस्थिती होती. कृष्णप्रकाश हे व्हीआयपी सिक्युरिटीजचे विशेष पोलीस महान ...
मेळघाटातील आठ गावांचे पुनर्वसन करताना संबंधित अधिकाऱ्यांनी गैर आदिवासींनाच लाखो रुपयांचा लाभ दिल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांना करण्यात आली आहे पुण्या-मुंबईसह इंदूरच्या गैरआदिवासींचा यात समावेश असून, खºया लाभार्थी आदिवासींना तुटपुंजी अर्धवट मदत करण्यात ...
जिल्हाभरात मागील मे महिन्यापासून एईपीडीएस प्रणाली लागू केली आहे. रेशन दुकानदारांना शासकीय धान्य आॅनलाईन पद्धतीने वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय सोपस्कार केल्यानंतरही पॉस मशिनवर आरसी नंबर ओपन होत नाही. त्यामुळे अडचणी येत आहे ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांमध्ये नवीन ५५ महाविद्यालये निर्मितीचा प्रस्ताव आहे. त्याअनुषंगाने कृती आराखडा तयार केला असून, बृहत आराखड्यात ही बाब नमूद केली आहे. सार्वत्रिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...
शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम व्हावा, यासाठी नफ्याच्या शेतीचा मूलमंत्र या पाच दिवसीय महोत्सवात देण्यात आला. ही या महोत्सवाची मोठी उपलब्धी असल्याचे मत ‘आत्मा’चे सल्लागार समितीचे जिल्हाध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत व्यक्त केले. ...
चांदूर रेल्वे पंचायत समिती स्तरावर राबविलेल्या ‘सन्मान प्रेरणेचा, सन्मान गुणवत्तेचा’ या उपक्रमाला राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
यंदाच्या हंगामात दुष्काळाचा दुसरा ट्रिगर लागलेल्या पश्चिम विदर्भातील २८ तालुक्यांत ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या सहा लाख ७२ हजार ६६३ हेक्टरला एनडीआरएफची ४७४ कोटी ३६ लाख रूपयांची मदत मिळणार आहे. ...