महिनाभरापूर्वी चांदूर रेल्वे मार्गावर अज्ञात चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघाताविषयी काही धागेदोरे नसतानाही फ्रेजरपुरा पोलिसांनी प्रत्येक बाबी लक्षात घेत गुप्तहेरांकडून माहिती गोळा केली. या गुन्ह्याचा छडा लावला ...
जिल्ह्यातील सात तालुक्यांत ८७ किलोमीटर रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या रस्ते बांधकामामुळे जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक खेडी परस्परांशी जोडल्या जातील. या रस्तेनिर्मितीवर सुमारे ७२.४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या रस्ते कामाची देखभाल व दुरुस्ती ...
जिल्ह्यात दुष्काळ स्थितीमध्ये आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचाही सहभाग आहे. यामध्ये यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत गाळपेर क्षेत्रामध्ये चारा पीके घेण्यासाठी दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत जमिनी उपलब्ध करून घेण्यासाठी ५० अर्जाचे नमुने शेतकरी उत्प ...
अंध अपंगांना अन्न, वस्त्र या मूलभूत सेवा देण्याचे कार्य श्री संत गाडगेबाबांनी ११० वर्षांपूर्वी हाती घेतले. त्याची सुरुवात भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील मुद्गलेश्वर मंदिरातून केली होती. ...
पंचायत राज समितीच्या आठव्या आणि नवव्या अहवालातील जिल्हा परिषदेशी संबंधित शिफारसींवर आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा जाणून घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच खातेप्रमुखांची साक्ष ५ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील विसाव्या माळ्यावर ...
दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पात केली. जिल्ह्यात पाच एकराखाली शेती असलेले ३ लाख १२ हजार ५२८ शेतकरी खातेदार आहेत. त्यानुसा ...
अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. ...
आगीचे लोळ उठले असताना ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक चौकात पेटलेला मिनीट्रक चालकाने इर्विन चौकापर्यंत आलेल्या अग्निशमन वाहनांपर्यंत नेला. या प्रकाराने नागरिक अच ...
ईश्वराने पृथ्वीतलावर पाठविलेच आहे, तर पुढील भविष्याचीही चिंता तोच करेल, आपण फक्त चांगले कर्म करीत राहावे, आपल्या कर्मावर विश्वास ठेवून केलेल्या कामगिरीतून नक्कीच सुसह्य जीवन जगता येते, असा आत्मविश्वास बीड जिल्ह्यातील दोन्ही पायांनी निकामी असलेली विद् ...