प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच् ...
टेंभ्रुसोडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असताना या गावाची अवस्था बकाल झाली आहे. आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. यासह विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरण भर देण्यात येईल, ...
तालुक्यातील नेरपिंगळाई परिसरात शिरलस, सालेमपूर या गावातील शेतकऱ्यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर आमदार यशोमती ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीने मागे घेण्यात आले. ...
लग्न समारंभात धूमधाम, मौजमस्ती व आनंद घ्या, पण जेवणाचा स्वाद जरा जपूनच घ्या, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांसमोर आली आहे. शहरातील काही लग्न समारंभांमध्ये जेवल्यानंतर अन्नातून विषबाधेचा प्रसंग काही जणांवर ओढावला असून, अनेकांना उलट्या व अतिसाराचा त्रासा ...
पाण्याशिवाय जसा मासा जगू शकत नाही, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. त्यांना जर सत्ता मिळाली नाही, तर आगामी काळात ते वेडे झालेले दिसतील, असा घणाघात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथे केला. वरूड येथे आयोजित ...
तालुक्यातील भांबोरा गावात मारुती मंदिरालगतच्या ३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडाच्या बुंध्यात हनुमान तसेच राम, लक्ष्मण, सीता एकत्र असलेली प्राचीन मूर्ती आढळून आल्या. ही घटना शनिवारी दुपारी उघड झाली. या मूर्तीच्या दर्शनासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिका ...
केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली ...