देशातील पहिले डिजिटल गाव असा लौकिक मिळवणाऱ्या हरिसाल गावातील एक व्हिडिओ दाखवत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हे गाव डिजिटल झाल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप सोलापूर येथील सभेमधून केला होता. मात्र त्यांचा दावा हरिसाल येथील उपसरपंच गणेश येवले यांनी खोडून का ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. ...
शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे. ...
भुसावळ रेल्वे येथे विविध विकास कामांसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला होता. त्यामुळे नागपूर- भुसावळ लोह मार्गावरील सर्वच पॅसेंजर गाड्या रद्द केल्यात. ...
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळावर ३९.३३ कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे होणार आहेत. यामध्ये 'रन-वे'ची लांबी वाढविणे, अप्रॉन जीएसई, ड्रेनेज व्यवस्था, अप्रोच रस्ते निर्मिती आदी कामांचा समावेश असणार आहे. ...
मेळघाटातील दुर्गम, अतिदुर्गम भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासींना जलदगतीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात आली. मात्र, आजमितीला या बाईक अॅम्ब्युलन्स धूळखात पडल्या आहेत. ...
समाजमाध्यमावर आक्षेपार्ह राजकीय पोस्ट टाकणा-या मु-हादेवी येथील राहुल पखाण नामक तरुणाला युवा स्वाभिमानच्या पदाधिका-याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ...
फुलपाखरू हे जैवविविधतेमधील महत्त्वाचे घटक आहे. निसर्ग अभ्यासक आणि सामान्यांसाठी तो नेहमीच आकर्षणाचा विषय असतो. जीवसृष्टीमधील आकर्षक असे कीटक म्हणजे फुलपाखरू. ...