ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोग मान्य करीत नसल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने ३० एप्रिल रोजी इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जेल भरो आंदोलन केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन मंगळवारी ग्रामजयंती म्हणून सोत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. मंगळवारी पहाटे ५ वाजता महासमाधीवर दिव्यांचा झगमगाट करण्यात आला. सामुदायिक ध्यानादरम्यान दामोदर पाटील यांच ...
मागील हंगामात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भात भूजल पुनर्भरण झालेले नाही. याउलट अमर्याद उपसा सुरू असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४९ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे. ...
निवडणुकीच्या काळात बुथप्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखाला वाटण्यासाठी दिलेले पैसे पोहोचले नसल्याच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीच्या एका नव्या 'ऑडिओ क्लिप'ने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडविली आहे. ...
लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. याकरिता प्रत्येक मतदारसंघात १४ टेबलचे नियोजन जिल्हा निवडणूक विभागाने केले होते. मात्र, उमेदवार २४ असल्यामुळे निकालास विलंब होणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता २० टेबलचे नियोजन करण्यात आले व ...
शहरालगतच्या नवबाग शिवारात महावितरणच्या डीबीवरील शॉर्टसर्किटने एका शेतकऱ्याचा तीन एकरांतील गहू व चारशे संत्राझाडे जळून खाक झाली. २७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ...
बोअरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा झालेला अमर्याद उपसा व त्या तुलनेत जलपुनर्भरण होत नसल्याने सध्या अचलपूर तालुक्यातील भूजलस्तरात कमालीची घट आली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या १२.३६ मी. पातळीच्या तुलनेत सध्याची सरासरी पातळी १८.३० मी.पर्यंत कमी झाली आहे. ...
आमदार यशोमती ठाकूर, बबलू देशमुख, बबलू शेखावत, नीलिमा काळे, प्रशांत डवरे यांच्यासह अनेक नेत्यांना सोमवारी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (३) एस.व्ही. देशपांडे यांच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीनसाठी ही मंडळी न्यायालयात व्यक्तीश: उपस्थित हो ...