आॅस्कर अवॉर्ड हे नावच त्याच्या व्यापकतेची साक्ष देते. ही प्रतिष्ठित बाहुली अमरावती येथील पस्तीशीतील तरुणाने तिस-यांदा पटकावली, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र, हे खरे आहे. ...
जन्मलो तेव्हा वाटलं, आपले पूर्वज अंधारात जन्मले. निदान आपली मुलं-बाळं तरी जन्म घेतील तेव्हा गावात वीज आलेली असेल. मात्र, ते काही प्रत्यक्षात उतरले नाही. ...
देशातील संस्था जतन करण्याचा पायंडा पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घालून दिला. पुढे तो मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपर्यंत चालत राहिला; तथापि पाच वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील संस्थांवर हल्ले करीत सुटले आहेत. त्यामुळे नरें ...
प्रेमप्रकरणातून गर्भवती झाली आणि त्यातच कुटुंबीयांनी लग्न ठरविले. गुपित उघड झाल्यास बदनामी होईल, या भीतीने एप्रिल महिन्याच्या शेवटी ठरलेल्या लग्नापूर्वीच तरुणीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री ही घटना कुºहा पोलीस ठाण्याच्या ...
लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिक ...
युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मेळावा घेत भूमिका जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला. शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या जाहीर सभेनंतर महाआघाडीत नवी ऊर्जा संचारली आहे. ...
वर्धा लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील जरुड येथे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजपकडून गुजरीबाजार चौकात सभा घेण्यात आली. एका तरुणाने पिण्याच्या पाण्यासह शरद उपसा योजना व कर्जमाफीबाबत प्रश्न विचार ...
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या काही किमी अंतरावरच शिरखेड गाव असताना या परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे या गावाची पाणीटंचाई जोवर सुटत नाही तोवर स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रविवारी जाहीर सभेत ...
नजीकच्या चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या पोहरा वर्तुळ अंतर्गत इंदला बीट वनखंड क्रमांक ७२ मध्ये रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे सात हेक्टर जळून खाक झाले असून, काही शेतीक्षेत्रालाही नुकसान पोहचले आहे. ...