तिवसा विधानसभा मतदारसंघात उद्भवलेल्या पाणीटंचाई प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करीत आ. यशोमती ठाकूर यांनी पाणीपुरवठा व मजीप्रा अधिकाऱ्यांवर आक्रमक झाल्यात. ...
लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावर शांत झालेली अमरावती अचानक पुन्हा ढवळून निघाली. एका आॅडिओ क्लिपने हे सारे घडले. ती क्लिप लीक झालेली असो वा कुणी लीक केलेली - त्यातून आता निर्माण झालेला चक्रव्यूह ध्वनिफितीतील पात्रांना किती आत ओढतो ...... ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या १८ लाख ७५ हजार ५० रुपयांबाबत आवश्यक दस्ताऐवज सादर केल्याने १६ लाखांवर रक्कम परत करण्यात आली, तर दीड लाखांची रक्कम कोषागारात जमा करण्यात आली आहे. ...
वर्धा नदी पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर असल्याने तिवसा येथे टॅँकरने पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तिवसा शहराची पाणीटंचाईकडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला. ...
तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत. ...
यशोमती ठाकूर यांना निवडणुकीत पराजित करण्यासाठी आखल्या जाणाऱ्या षड्यंत्राच्या व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नेता तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे त्यात ...