संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेत समानता आणि सुसूत्रता आणण्यासाठी प्रश्नावलींची बँक तयार करण्याचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता प्रश्नावली निर्माण समितीचे गठन करण्यात आले असून, तज्ञ्जांकडून एकाच वेळी विषयांचे ५०० प्रश्नावली तयार केली केली जाणार ...
नरबळी प्रयत्नाप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत सोमवारी दोघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ...
सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेशाताच २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम जाणवत असून वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. कुलर निकामी ठरत असून घराबाहेर निघताच अंग घामाने डबडबून जात आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे सायंकाळीही गरम लाटा ला ...
जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी अभद्र युतीची सत्ता आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कालावधी २० सप्टेंबर २०१९ रोजी संपुष्टात येत आहे. ...
विमा दावा नामंजूर करणाऱ्या नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमिटेडने विधवा शेतकरी महिलेला २ लाख रुपये दसादशे १० टक्के व्याजासह द्यावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे शेतकरी महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे. ...
रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये २० टक्के अल्कोहोलिक रुग्णांचा समावेश तपासणीअंती आढळून येत आहे. शासनाने मद्यसेवनावर नियंत्रण आणल्यास प्रत्येक रुग्णालयातील गर्दी निश्चित कमी होईल. यातून आरोग्यहित निश्चित साध्य होईल, असा विश्वास इर्विन रुग्णालयाच्या वैद् ...
अप्पर वर्धा धरणाचा परिसर १० हजार हेक्टरचा असून सद्यस्थितीत त्यामध्ये ८५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने धरणातून रोज ०.५५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोट ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन परीक्षेशी संबंधित कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या बंगळुरू येथील ‘माइंड लॉजिक’ कंपनीचे पाऊणे दोन कोटी रूपयांची देयके रोखण्यात आली आहेत. ७ जूनपासून या कंपनीकडून प्रश्नपत्रिका केंद्रावर आॅनलाईन पाठविण्याची जबाबदार ...
वडिलांसोबत जंगलात गुरे चरण्यास गेलेल्या रवि चरणदास अडमाने व स्वप्निल संजय पेठे हे जीवलग मित्र तृष्णातृप्तीकरिता विहिरीत उतरले. मात्र पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ब्राह्मणवाडा (गोविंदपूर) येथे घडली. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहे. दरवर्षी ३१ मे पूर्वी बदली केली जाते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या लांबणीवर पडल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांच ...