मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच भाषण ऐकलं तर असं वाटतं की, चार ही बाजूंनी नदी वाहत असून पूर आल्यासारखं वाटत. मुख्यमंत्री हे केलं ते केलं असं सांगतात की माणूस पागल होईल, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यंत्र्यांची खिल्ली ...
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. ...
महाआघाडीने नवनीत राणा या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात एकच गहजब झाला होता. हा उद्रेक निस्तरण्यात वरिष्ठांना यश आले. मात्र, मतभेद मिटलेत तर मनभेद मात्र उघड दिसू लागले आहेत. आता ‘मोदी लाट’ ओसरली असल्याने युतीच्या शिलेदारा ...
यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे जलस्रोताची पातळीही चांगलीच खालावली आहे. जिल्हाभरातील ३३१ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ३८६ उपाययोजना केल्या आहेत. आतापर ...
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. ...
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धूळघाट रेल्वे येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवसाआधी समस्यांची सोडवणूक न झाल्यास गावातील एकही मतदार मतदान करणार नाही, असा इशारा या ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना नि ...
मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. ...
महापालिका क्षेत्रातील छत्री तलाव परिसराचे सौंदर्यीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. विकासकामांच्या नावाने सिमेंट काँक्रीटीकरण जोरात सुरू असून, हा प्रकार जैवविविधतेला धोका निर्माण करणारा असल्याची तक्रार पोहरा जंगल बचाव समितीने केली होती. त्यानुसार मंगळ ...