सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यात दुष्काळदाह असतानाच, आता २८३ गावांत पाणी पेटले आहे. यात ‘मे हीट’ची भर पडली. गावागावांतील जलस्रोतांना कोरड लागली व अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. ...
परतवाडा शहरातील सशस्त्र दरोड्याच्या १२ तासांआधीच पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना ‘अलर्ट’ दिला होता. एसपींनी सजग राहण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना बिनतारी संदेशाद्वारे दिल्या, नेमके त्याचवेळी परतवाड्याचे ठाणेदार राजेंद्र पाटील व उपविभाग ...
रेतीने भरलेला दहाचाकी ट्रक उलटून घराची कुंपणभिंत कोसळल्याने मंगळवारी सकाळी स्वस्तिकनगरात खळबळ उडाली. तो ट्रक ज्या घराच्या भिंतीवर उलटला, ते घर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त पी.टी. पाटील यांच्या मालकीचे आहे. ...
तालुक्यातील खानापूर येथील आगीच्या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच मंगळवारी चिंचोली गवळी येथे आग लागून सात घरांची राखरांगोळी झाली. यात सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. मोर्शी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या चिंचोली गवळी येथे म ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी अडीच वाजता सीबीएसई संकेत स्थळावर जाहीर झाला. शहरातील आठ शाळांमधून स्कूल आॅफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी अंकिता ज्योतिकुमार कनोजी हिने सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून गुणवत ...
शहराच्या मध्यवस्तीतील आॅइल मिल व्यापाऱ्याच्या घरावर रविवारी मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा घालण्यात आला. सहा दरोडेखोरांनी अडीच लाख रुपये व दागिने असा तब्बल २१ लाखांचा ऐवज लुटला. ...
पावसाचे वाहून जाणारे पाणी भूगर्भात जिरावे व याद्वारे भूजलात वाढ व्हावी, यासाठी महापालिकाद्वारे जलजागृती करण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात आयुक्त संजय निपाणे यांच्या निवासस्थानी सोमवारी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लावून करण्यात आली. महापालिकेचे ...
वडाळी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात पार्ट्या कराल तर खबरदार, कायदेशीर कारवाईला समोर जावे लागणार आहे. जंगलात मानवी हस्तक्षेप पर्यावरण दूषित करणाऱ्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे जंगलात ओली पार्टी करणाऱ्या उपद्रवींवर अंकुश लावण्यासाठी अमरावती वनविभागाने ...