प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या शिवशाहीत जीव गुदमरत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. उलट्या आणि डोकेदुखीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे लाल बसची अवस्था पाहूनच प्रवासी नकार देतात. परतवाडा आगारात भंगार बसची संख्या वाढली आहे ...
एक लाख लोकसंख्येच्या वरूड शहराला तूर्तास पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा के ला जात आहे. पावसाळा लांबल्यास हा पाणीपुरवठा दहा दिवसांवर जाण्याची भीती आहे. ...
तालुक्यातील निम्म्या गावांची तहान भागवणारी वर्धा नदी कोरडी पडल्याने शहर व गावांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. या दुष्काळाला तालुका व नगरपंचायत प्रशासन जबाबदार असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. ...
स्थानिक पांढुर्णा मार्गावरील शिक्षक कॉलनी लगतच्या शिवारातून रविवारी बेपत्ता झालेल्या अजय कैलास पंधरे या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर शुक्रवारी एका बंद कारमध्ये आढळून आला. ...
लगतच्या कुसुमकोट ते शिरपूर मार्गावर दोन दुचाकी परस्परांना भिडल्याने झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. ...
यंदा चिरोडी, पोहरा, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, भातकुली या वनवर्तुळाच्या वनक्षेत्रात नैसर्गिक व कृत्रिम असे ३६ पाणवठे तयार करण्यात आले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची रेलचेल असल्याची छायाचित्रे कैद झा ...
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर १ मार्चपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई पाहता पर्यटकांनी या एकमेव पर्यटनस्थळाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिकांमध्ये पाणीटंचाईविषयी संताप व्यक्त करण्यात येत आ ...