आंबे पिकल्याचे चिन्ह म्हणजे त्यांचा पिवळेपणा. या रंगाला ग्राहक मोहून जातात. मात्र, त्यासाठी फळांच्या राजावर चक्क इथिलिन स्प्रे, पावडर तसेच कॅल्शियम कार्बाइड आदी घातक रसायनांचा प्रमाणाबाहेर वापर होत असल्याचे अमरावती येथील फळबाजारातील चित्र आहे. ...
भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...
विहिरीतील गाळ काढताना जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिकाद्वारे दोन कोटींचे मल्टियूटिलिटी वाहन खरेदी करण्यात आले. तथापि, शहराची पाणीपातळी खोल गेल्याने आता विहिरींतील गाळ काढण्यासाठी महापालिकाद्वारे निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
जिल्ह्यातील १० लाख ३ हजार ५५५ पशुधनाला मे महिन्यात १ लाख १ हजार २४२ मेट्रिक टन चारा लागणार आहे. मात्र, उपलब्ध असलेले वैरण या महिन्याअखेरीस संपुष्टात येणार असल्याने पेरणीच्या तोंडावर शेतकरी व पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनास् ...
निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या खोपडा येथील घरांच्या मूल्यांकनातील अनियमिततेवर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या अहवालाने शिक्कामोर्तब केले. या घोळाची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी मागणी खोपडा ग्रामस्थांनी उप ...
शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न के ...
पक्षिसंवर्धनासाठी आता बरेच हात सरसावले आहेत. त्यापैकी शहरातील वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अँड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीने बांबू गार्डनमध्ये ‘पक्ष्यांसाठी आशियाना’ हा उपक्रम साकारला आहे. त्याची ११ मे रोजी उभारणी करण्यात आली. ...