कुठल्याही अनोळखी लिंक उघडणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते, सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. नुकताच एक संदेश व्हायरल झाला असून, रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड ऑन अवर साईट, असे त्यावर नमूद केले आहे. ...
२२ वर्षांनंतर प्रथमच चांदूर रेल्वे शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. शहरात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुन्हा तीन टँकरची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सुरू असलेल्या टँकरला माझी वैयक्तिक आर्थिक मदत असल्याचे मत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी ...
कांद्रीबाबा (हनुमान) मंदिर परिसरात मनाईनंतरही शनिवारी चूल पेटवूच, असा इशारा आदिवासी तारुबांदा ग्रामस्थांनी वनविभागाला दिला आहे. त्यामुळे आदिवासी विरुद्ध वनविभाग असा संघर्ष पुन्हा पेटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
दुष्काळग्रस्त स्थितीत उमरावतीला तारणारा छत्री तलाव आजही काही अमरावतीकरांची तहान भागवीत आहे. जलदेवता असणाऱ्या छत्री तलावातील पाण्याने शहरातील पाणीपातळी आजही राखून ठेवली आहे. पुढील काळात जर दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला, तर छत्री तलावातील पा ...
आरओबीच्या कामामुळे शहराचे दोन भाग पडलेत. तीन वर्षांपासून अंडरपासचे काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना काय उत्तर द्यायचे? तेव्हा पादचारी व दुचाकीस्वारांसाठी अंडरपास मोकळा करा आणि उर्वरित कामे एक महिन्याच्या आत ...
अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात गुरुवारी झालेल्या वादळी पावसात अचलपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या घरावरील छत उडाले. वादळाचा वेग जास्त असल्यामुळे घरावरील लोखंडी अँगलसकट सर्व टीन उखडून उलटे झालेत. ...
सलग पाच वर्षांपासून पावसाने सरासरी गाठली नसल्याने पश्चिम विदर्भातील भूजलात २० फुटांपर्यंत तूट आलेली आहे. त्यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. ...
परतवाडा -अचलपूरसह परिसरात दुसऱ्या दिवशीही गुरुवारी वादळी पावसाने हजेरी लावली. यात विजाही कडाडल्या. सायंकाळी साडेपाच ते साडे सहा वाजताच्या दरम्यान या पावसाच्या सरी कोसळ्यात काल बुधवारला ही याच वेळेत परतवाड्यात पावसाने हजेरी लावली होती. ...