जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर विष प्राशन करणारे शेतकरी अनिल चौधरी यांचा शुक्रवारी सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिल चौधरी यांची रास्त मागणी पूर्ण करा, अन्यथा त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, असा पवि ...
मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे. ...
जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्राचे रखडलेले परवाने आॅफलाइन देण्यात येणार आहेत. कृषिसेवा केंद्र संचालकांच्या दहा मागण्यांबाबत नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्यासमक्ष चर्चा करताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे. ...
तालुक्याची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या शहानूर नदीचे पात्र अत्यल्प पर्जन्यमानामुळे कोरडे पडले आहे. अतिक्रमणाने पात्र संकुचित झाले आहे. कधी नव्हे तो यंदा तालुक्याला कोरड्या दुष्काळाचा फटका बसला. शहानूर कोरडीठण्ण झाली. ...
मका पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत आहे. या किडीचे मूळस्थान संयुक्त संस्थाने (यू.एस.ए.) ते अर्जेन्टिना या उत्तर व दक्षिण अमेरिका खंडातील आहे. मात्र धान्याच्या आयात-निर्यातीतून पतंगाद्वारे स्थलांतरणातून ही कीड आली असावी, असे शास्त्रज्ञांचे मत ...
जागतिक बालमजुरीविरोधी दिनानिमित्तच नव्हे, तर सातत्याने वर्षभर याविषयी काम व्हावे आणि बालमजुरी थांबविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी बुधवारी केले. ...
समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कक्षापुढेच एका इसमाने विष प्राशून व अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १३ जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सदर इस ...
पोटच्या गोळ्याप्रमाणे जोपासलेली संत्राझाडे दुष्काळात नजरेसमोर वाळल्याने लोणी येथील ४९ वर्षीय शेतक-याने विष प्राशनानंतर गळफास घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी निदर्शनास आली. ...
निसर्गाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे बिघडलेले अर्थकारण सुधारण्यासाठी जैव तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, हिंगोली कृषी विज्ञान केंद्र आणि दु ...