एका नवविवाहित पोलीस दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणगावनजीक ही घटना घडली. ...
चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाह ...
अल्पवयीन मुलीला शेतातील झोपडीवर ठेवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाच्या बापानेही तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे १९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी बाप-लेकासह तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्व ...
तालुक्याची भूजलपातळी १२०० फुटांच्या खाली गेल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाकरिता दुर्भीक्ष्य जाणवते. यामुळे वरूड, मोर्शी असे दोन्ही तालुके १९९४ पासून ‘ड्राय झोन’ घोषित करण्यात आले आहेत. अतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी आणि बोअर कर ...
पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नरेश शामराव युवनाते (३६,रा.जामगाव) असे, गुन्हेगाराचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायालय (५) चे न्यायाधीश निखील मेहता यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला. ...
इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल लागल्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. १९ ते २३ जूनदरम्यान प्रवेशाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी आर्ट, कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसीसाठी ...
मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. ...
विहिरीत सोडलेले टँकरचे पाणी ओढून काढत असताना १५ वर्षीय मुलगी त्यात पडली. गंभीर जखमी झालेल्या या मुलीचा नागपूरला उपचारादरम्यान बुधवारी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला. मनीषा सीताराम धांडे (१५, रा. मोथा) असे मृताचे नाव आहे. चिखलदरा तालुक्यात ५० पेक्षा अधिक ग ...
राज्याचे नवे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचाच मतदारसंघ असलेला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरूड तालुक्यातील ८ हजार ४०० हेक्टरवरील संत्राबागा सुकल्याचा खुद्द कृषी विभागाचाच अहवाल आहे. तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाचा जबर फटका या स ...