काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे. ...
जंगलातील बिबट्याने वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प स्थित पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यावरील लॅब्राडॉर श्वान रविवारी मध्यरात्री फस्त केले. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत वनविभाग या भागात पोहोचले नव्हते. वनविभागाच्या अनास ...
शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; या ...
रेल्वे स्थानकावर सुरू झालेला स्वयंचलित जिना दुसऱ्याच दिवशी बंद ठेवण्याची पाळी रेल्वे प्रशासनावर आली. खोडसाळपणा करणाऱ्या काही मुलांनी आपत्कालीन स्थितीत जिना बंद करण्याचे बटन आठ ते दहा वेळा दाबल्याची माहिती मिळाली. याचा घसरगुंडी म्हणूनदेखील वापर त्यांच ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या २८ पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्त्वावर (सीएचबी) ३१० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शासननिर्णयानुसार तासिकाप्रमाणे ६०० रुपये मानधन शिक्षकांना मिळणार आहे. ...
अमरावती - कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराने शेतीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बकरी-ए-ईद (ईद-उल-अजहा) निमित्त मुस्लिम बांधवांनी ... ...