खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यासह विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे पंतप्रधानांसोबत संवाद साधला. उपस्थित आमदार रवि राणा यांनीसुद्धा विविध विषयांकडे पंतप्रधानांचे ल ...
दंश करणाऱ्या विषारी कोब्राला घेऊनच सर्पमित्र ‘इर्विन’मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नजीकच्या सुकळी लसनापूर येथे घडली. ईश्वर अभिमन्यूू माठे असे या सर्पमित्राचे नाव असून, अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू ...
जगप्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वैभव आणि विदर्भाची चेरापुंजी असे नामानिधान मिळालेल्या मेळघाटातील चिखलदरा या पर्यटनस्थळी दमदार पाऊस झाल्याने अख्खी वनसंपदा हिरवाईने नटली आहे. चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या मेळघाटात आतापर्यंत ...
वरूड-मोर्शी भागात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सुविधेसाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात यावा, आशी मागणी शेतकऱ्यांमधून उमटली आहे. ...
डासांची उत्पत्ती रोखणे, नियंत्रणात आणण्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. लोकसहभागाशिवाय या आजाराचे नियंत्रण शक्य नाही, यासह अन्य महत्त्वाच्या टिप्स आयएमएसह अन्य संघटनांद्वारा महापालिका आरोग्य विभागाला देण्यात आल्या. ...
घरातील कुंपणात शिरून आठ वर्षीय बालिकेवर हल्ला चढवणारी ई-वन वाघीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वाघिणीला गत आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून आणून डोलारच्या जंगलात सोडण्यात आले होते. ...
तुमच्या वाहनासमोर येऊन कोसळल्यासारखे करणे आणि मोबाइल फुटल्याचा बनाव करून मोबदल्याचा तगादा लावणे, अशा पद्धतीने गंडविणाऱ्या दोन टवाळखोरांची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोतवाली पोलिसांनी मध्यतंरी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते, मात्र, त्यानंतरही काही व ...
चारघड प्रकल्पात पाणी असूनही ते संत्राबागा आणि इतर पिकांसाठी सोडण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. पाणी सोडले असते, तर एक लाखाहून अधिक संत्र्याची झाडे वाचू शकली असती. याबाबत कुणीच लोकप्रतिनिधी अवाक्षरही काढत नसल्याबाबत संत्राउत्प ...