जखमी अवस्थेतील या अजगराला तब्बल चौथ्या दिवशी परतवाड्यातील मोनू इर्शिद, ऋषीकेश भगत, अर्जुन उपाध्याय यांनी घटनास्थळावरून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केले. तेथे या अजगरावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी औषधोपचार केलेत. जखमां ...
१९ प्रवाशांना घेऊन निघालेली मोर्शी आगाराची एमएच ४० - ८०४१ क्रमांकाची एसटी लाडकीलगतच्या पुलावर पाण्यात अडकल्याची माहिती मुकुंद देशमुख यांनी स्थानिक पोलिसांसह जिल्हा प्रशासनास दिली. त्याआधारे जिल्हाधिकारी कार्यालयातून शोध व बचाव पथकाचे १७ सदस्य रात्री ...
शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये सर्व संवर्गातील वेतनत्रुटी दूर कराव्यात, खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करून सर्व शासकीय कार्यालयांतील कंत्राटी कर्मचाऱ ...
पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. ...
नामांकित शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अनुदान निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘नामांकित’ शाळांमध्ये बोगस प्रवेशाला लगाम बसविण्यात आला आहे. ...
आयुष्यात यशस्वी जीवनासाठी नव्या कल्पनांना आकार द्यायला युवापिढीने शिकले पाहिजे तेव्हाच तुम्ही स्वत:सह अनेकांना रोजगार देऊ शकाल, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे केले. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हाभरातील १४ पंचायत समितींकडून २५ शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आॅनलाईन प्रस्ताव सादर केले. त्यांच्या छाननीनंतर निवड समितीने १३ शिक्षकांच्या निवडीवर शिक्मोर्तब केले. त्यानुसार अंतिम मंजुरीसाठी निवड यादी ...
गत दीड वर्षांपासून विद्यापीठात बिबट्याच्या जोडप्यांनी मुक्काम ठोकला आहे. अनेकदा हे बिबट सुरक्षा रक्षकांच्या दृष्टीस पडतात. विद्यापीठात आतापर्यंत या बिबट्याने मनुष्यावर हल्ला केलेला नाही. मात्र, मुलींचे वसतिगृह परिसर आणि मार्डी मार्गालगतच्या नागरी वस् ...