शेतातील ती विहीर कोरडी असल्याने आत बाळ असल्याचे क्षणात दिसून आले. त्यामुळे शेतमालक अमर अनिल सोनार व शिरजगाव कसबा पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बालिकेला विहिरीबाहेर काढले. वैद्यकीय तपासणीअंती ते बाळ स्त्रीलिंगी, तीन ते चा ...
भाईगिरी करीत असल्याच्या कारणावरून दोघांत वाद झाला. रोहनने ऋतिकला एक थापड लगावली. नेमकी हीच बाब ऋतिकला खटकली. त्याने वचपा काढण्यासाठी रात्री १० वाजताच्या सुमारास मित्रांना घेऊन यशोदानगर गाठले. तेथील एका पानटपरीवर उभा असलेल्या भूषणसोबत ऋतिकने वाद करून ...
अमरावती शहरात डेंग्यूरुग्णांची वाढती संख्या पाहता, महापालिकेने पॉम्प्लेटद्वारे जनजागृती सुरू केली. मात्र, शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या स्वच्छ पाण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. डेंग्यूचा ताप पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती ही अशा पाण्यात होते. ...
डॉ. राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलच्या रेस्ट हाऊसमध्ये ५ सप्टेंबर रोजी संशयास्पद स्थितीत सापडला. त्यांच्या मृत्युनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. पैकी कुठल्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर स्थानिक पोलीस शोधू वा सांगू शकले नाहीत ...
अचलपूर जिल्हा निर्मितीसह प्रमुख १९ मागण्यांसंदर्भात चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथील गाडगेबाबा आश्रमशाळा परिसरातील गाडगेबाबा स्मृती मंदिरात २२ सप्टेंबर २००८ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी पुरुषोत्तम भापकर, जिल्हा प ...
पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना अव्हेरून काही जण नदीपात्रात उतरले. ऋषीकेशला वाचविण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. ते वाहून जात असताना यशने हंबरडा फोडला. मात्र, नदीच्या रूद्रावतारापुढे कुणाला काहीच करता आले नाही. ...
लोक अदालतीत दाखल १६ प्रकरणांपैकी सात जणांची संसारे जुळवून ९ प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. या लोकअदालतीत एकूण २१ प्रकरणे तडजोडीच्या सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणांत संबधीत पक्षकारांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला. ...
५ सप्टेंबर रोजी राजेंद्र भट्टड यांचा मृतदेह त्यांच्याच गोदावरी हॉस्पिटलमधील रेस्ट हाऊसमध्ये आढळून आला. प्रथमत: तर त्यांचा मृत्यू हृद्याघाताने झाला, अशी बतावणी केली गेली. शवविच्छेदनास नकार दिला गेला. पोलिसांनीही तक्रार नाही म्हणून सायंकाळपर्यंत त्रयस् ...