विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक यांच्या हातात जेमतेम बारा दिवस राहिले आहेत. विधानसभा मतदारसंघाचा विस्तार लक्षात घेता, मतदारांना उमेदवार कधी भेटणार, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. विशेष म्हण ...
मॉलच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर अप अँड अबाऊ हे आलीशान हॉटेल आहे. तेथील सुरक्षा तोकडी मात्र असल्याचे या घटनेने स्पष्ट केले. शनिवारी सकाळी हॉटेल उघडण्याच्या बेतात असताना रूपाली लिफ्टने पाचव्या मजल्यावर आली आणि टेरेसकडे गेल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद ...
जयश्री वानखडे मंगल कार्यालयापासून निघालेल्या नामांकन रॅलीत दूरदूरपर्यंत शिवसैनिकांची गर्दी होती. यावेळी ढोल आणि ताशांच्या गजरासोबतच फटाक्यांच्या आतषबाजीने तिवसा शहराचा परिसर दुमदुमला होता. 'राजेश वानखडे तुम आगे बढो - हम तुम्हे साथ है' तसेच 'जय भवानी ...
नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एकच गर्दी केली होती. शुक्रवारी आठ मतदारसंघांतून १२४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात सुलभा खोडके (अमरावती), रवि राणा (बडनेरा), राजेश वानखडे (ति ...
अनिल बोंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. राज्याचा कृषिमंत्री म्हणून मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात आपण यशस्वी ठरलो. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...
इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता. ...
यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावर नतमस्तक झाल्या. यानंतर त्यांनी तिवस्याकडे प्रयाण केले. यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती, तर भात ...