अनिल बोंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. राज्याचा कृषिमंत्री म्हणून मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात आपण यशस्वी ठरलो. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. ...
इर्विन चौकातील जनसंपर्क कार्यालयापासून सकाळी ११ वाजता नामांकन रॅलीची सुरुवात झाली. प्रत्येकाने खांद्यावर महायुतीचा दुपट्टा परिधान केला होता. ढोल-ताशांच्या गजराने इर्विन चौकातील परिसर दणाणला होता. ...
यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावर नतमस्तक झाल्या. यानंतर त्यांनी तिवस्याकडे प्रयाण केले. यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती, तर भात ...
यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष देण्यासाठी उपाययोजना चालविल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार आहे. ...
अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया गतिमान झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाचे सात ऑब्झर्व्हर जिल्ह्यात येणार आहेत. यापैकी निवडणूक खर्चाचे तीन निरीक्षक जिल्ह्यात मागील आठवड्यात दाखल झालेले आहेत. ...
अमरावती जिल्ह्यात बडनेरा अन् तिवसा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. पाच वर्षे तयार केलेल्या पिचवर दुसराच कोणी बॅटिंग करणार, ही भावनाच भाजप कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ ही बोचरी खंत कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. ...
शहरातील एका सभागृहात गाडगेबाबा रोटी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी आ. बच्चू कडू बोलत होते. यावेळी शंकर मोहनलाल पुरोहित, नगरसेवक नजीर कुरेशी, नितीन कोरडे, सरदार खान, मधुसूदन कुलथे, विलास पंचभाई यांची उपस्थिती होती. रोटी अभियानांतर्गत शहरातील ४८ गरजू लोकां ...
सोमवारला ज्या ठिकाणी जुगार चालू होता, जुगाराच्या खेळातील वादातून हत्या झाली, ती जागा खुली, सार्वजनिक, शासकीय आहे. अगदी उघड्यावर या ठिकाणी खुलेआम जुगार चालू होता. घटनेच्या दिवशीच जुगार भरला असे नाही. नेहमीच या परिसरात खुले आम जुगाराचा खेळ खेळला जातो. ...
पिंगळाई नदीपात्राचे यापूर्वीच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करून खोलीकरण झाले. त्यानंतर शहराला पुराचा धोका निर्माण होऊ नये, तसेच भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी, यासाठी पूर्वीचा बंधारा काढून टाकण्यात यावा आणि त्याऐवजी ३.५० कोटी खर्चाचा ...